Crop Loan: पीक कर्जाच्या व्याजावरील रक्कम परत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील (Crop Loan) व्याजाची रक्कम अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. वर्षभर बँकेने शेतकऱ्यांचे (farmers) पैसे वापरले तरीही व्याज देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांकडून कर्जावरील व्याज (Crop Loan Interest) घेतले जाते, तरीही त्यांना त्यांच्या रकमेवर व्याज का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित … Read more

Crop Subsidy : मका, ऊस पिकासाठी अनुदान मिळणार; ‘या’ राज्य सरकारची नवीन योजना!

Crop Subsidy For UP Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये (Crop Subsidy) मका आणि उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मका आणि उसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथेनॉल निर्मिती उद्योगाचा विस्तार होऊ लागल्याने, मका, ऊस पिकाचे महत्व वाढले आहे. परिणामी, आता मका आणि ऊस पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी. शेतकऱ्यांनी अधिकाधिक या … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना अन्नधान्यावर कर्ज मिळणार; केंद्र सरकारची नवीन योजना!

Farmers Loan E-Kisan Upaj Nidhi Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज (Farmers Loan) मिळवण्यात अनेक अडचणी येतात. मात्र आता केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना बिना काही गहाण ठेवता, 7 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना आणली आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांनी सरकारच्या गोदामांमध्ये ठेवलेल्या त्यांच्या अन्नधान्यावर शेतीसाठी कर्ज मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या वखार विकास … Read more

Drought : पीक कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात सूट; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Drought Postponement of Crop Loan Recovery

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) भागातील शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये ही स्थगिती सरकारकडून देण्यात आली आहे. यासोबतच इतर तालुक्यांतील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या भागांमध्ये देखील ही स्थगिती राहणार … Read more

Electricity Supply : शेतकऱ्यांना 12 तास वीज देणार – फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपांना सरकारने पुरेसा व सुरळीत वीज पुरवठा (Electricity Supply) द्यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सर्व स्तरातून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून येत्या काळात शेतीसाठीचे फीडर सौर उर्जेवर टाकले जाणार आहे. त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा 12 तास विद्युतपुरवठा (Electricity Supply) उपलब्ध करून दिला जाईल. … Read more

महत्वाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीककर्ज, तारीखही ठरली…

Crop Loan

Agriculture News : आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. बरेच कुटुंब शेतीवरच आपला उदरनिर्वाह करत असतात. शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस, पूर तसेच शेतीमालाला नसणारा हमीभाव त्यामुळे संकट येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत असतो. काही शेतकरी नियमित कर्ज भरतात तर काही उशिरा कर्ज भरतात. पीक कर्जाला अर्ज करण्यासाठी इथे क्लिक … Read more

पीक कर्जासाठी Cibil Score मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; फडणवीसांचे निर्देश

cibil score for crop loan

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता सिबिल स्कोरची अट ठेवता येत नाही हा निर्णय स्टेट लेव्हल बँकिंग कमिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे पीककर्जासाठी शेतकरी बांधवांना बँकांनी सिबिल स्कोर मागितल्यास सदर बँकांवर FIR दाखल करावा अशा स्पष्ट सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. अमरावती जिल्ह्याच्या खरीप हंगाम बैठकीनंतर बोलताना फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाइन पिक कर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Ahmednagar

हॅलो कृषी । करोणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्या क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामध्ये शेती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. परंतु शेतकरी यातून निराश हताश झालेला नाही. तो नवीन पिकासाठी सज्ज झाला. पण, यासाठी लागणाऱ्या पीककर्जासाठी सध्या तो बँकेत जाऊ शकत नाही. यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र … Read more

प्रशासनाकडून उद्दिष्ट देण्यात आले असूनही बँकांनी आतापर्यंत केले केवळ ३६% कर्जवाटप

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन । यावर्षी तसेच मागच्या २-३ वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी पिकांमध्ये गुंतवलेली रक्कम उत्पादनातून न मिळाल्याने त्यांना पुढील पीक घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. परभणी जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी ४५१ कोटी ८७ लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र आता हंगाम संपत आला … Read more

error: Content is protected !!