Devendra Fadnavis : आचारसंहिता संपताच राज्यातील शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपये मिळणार – फडणवीस

Devendra Fadnavis On Farmers 4000 Crore Help

हॅलो कृषी ऑनलाईन : “लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच राज्यातील शेतकऱ्यांना (Devendra Fadnavis ) 4000 कोटी रुपयांचा फायदा दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या अगोदर राज्य सरकारने राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4000 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, आता लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता … Read more

Agriculture Electricity : शेतकऱ्यांना वर्षभराने मिळणार दिवसा वीज; रोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न!

Agriculture Electricity Day Time For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमालाला भाव नसल्याने आणि शेतकरी विरोधी धोरणांमुळे (Agriculture Electricity) राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकाराविरोधात रोष आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा हा रोष काहीसा कमी करण्यासाठी, मागील काही दिवसांपासून सातत्याने शेती क्षेत्रातील लोकप्रिय घोषणांचा, योजनांचा आणि करारांचा पाऊस पाडताना दिसत आहे. अशातच आता राज्यातील शिंदे-भाजप सरकारने शेतकऱ्यांना … Read more

Krishna Bhima Project : कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग; 15 हजार कोटीची कामे होणार!

Krishna Bhima Project For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Krishna Bhima Project) ऐन पावसाळ्यातील अतिरिक्त पुराचे पाणी दुष्काळी मराठवाड्याला दिले जाणार आहे. या पूर व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेने 4 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशातच आता दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला देखील चालना मिळणार आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी (Krishna Bhima Project) जागतिक बँक … Read more

Farmers Lands : 17 शेतकरी कुटुंबांना मिळाल्या हक्काच्या जमिनी; सरकारच्या पाठपुराव्याला यश!

Farmers Lands 17 Families Received

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यासांठी आपली जमीन (Farmers Lands), कसतो ती काळी आई! काय असते. हे वेगळे सांगायला नको. आपल्या जमिनीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, एखाद्याने अशी जमीन अवघे २०० रुपये आणि किलोभर चिकनची पिशवी देऊन बळकावली असेल तर ती जमीन पुन्हा मिळणे जवळजवळ अशक्यप्राय असते. अशाच पद्धतीने सावकारी जाचात अडकलेल्या १७ कुटुंबांना … Read more

Jalyukta Shivar Abhiyan : दुष्काळातही जलयुक्त शिवार अभियानाने तारले – देवेंद्र फडणवीस

Jalyukta Shivar Abhiyan In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या पावसावर एल निनोचा प्रभाव असल्याने राज्यात खूपच कमी पाऊस (Jalyukta Shivar Abhiyan) झाला. मात्र अशा दुष्काळी परिस्थितीतही राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गावागावात पाणी उपलब्ध करू देता आले. त्यानुसार आता राज्यात जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री … Read more

Toxic Free Farming : विषमुक्त शेती, विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज – फडणवीस

Toxic Free Farming Are The Need

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील पहिले वैज्ञानिक शेतकरीच होते. त्यांनी शेतीतून सोने (Toxic Free Farming) पिकवले. अन्नधान्याच्या उत्पादनातून देशाला समृद्धीकडे नेले. मात्र जेव्हापासून मोठ्या प्रमाणात रसायनांचा उपयोग शेतीमध्ये सुरू झाला. त्यातून काही काळ उत्पादकता वाढली असली तरी आज पुन्हा विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती उत्पादने (Toxic Free Farming) ही काळाची गरज बनली आहे. शेतीतील विज्ञान … Read more

Jalyukt Shivar : ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ प्रभावीपणे राबवा – फडणवीस

Jalyukt Shivar Effectively Implement

हॅलो कृषी ऑनलाईन : जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा (Jalyukt Shivar) शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या अभियानात गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारसाठी स्वयंसेवी संस्थांचा अधिकाधिक सहभाग वाढवून, त्यांच्या मदतीने अभियानाला गती देण्यात यावी. अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आज जलयुक्त शिवार अभियान 2.0 च्या (Jalyukt Shivar) अंमलबजावणीच्या अनुषंगाने … Read more

Jalyukt Shivar Abhiyan : जलयुक्त शिवार योजनेस गतिमान करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : जलयुक्त शिवार योजनेला (Jalyukt Shivar Abhiyan) राज्यात लोकचळवळीचे स्वरूप देत, एक महत्वाकांक्षी योजना म्हणून राबविली जाणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या योजनेच्या (Jalyukt Shivar Abhiyan) दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून रविवारी (ता.26) आध्यात्मिक गुरु श्री.श्री.रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसोबत करार करण्यात आला. त्यावेळी ते … Read more

Sugarcane Rate : ऊस दरवाढीबाबत फडणवीसांचे भाष्य; म्हणाले… सरकारचे प्रयत्न सुरु!

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन तीव्र केले आहे. अलीकडेच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत जिल्हास्तरीय पातळीवर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु ठेवले केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस दरवाढीचा (Sugarcane Rate) प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत … Read more

Electricity Supply : शेतकऱ्यांना 12 तास वीज देणार – फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपांना सरकारने पुरेसा व सुरळीत वीज पुरवठा (Electricity Supply) द्यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सर्व स्तरातून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून येत्या काळात शेतीसाठीचे फीडर सौर उर्जेवर टाकले जाणार आहे. त्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा 12 तास विद्युतपुरवठा (Electricity Supply) उपलब्ध करून दिला जाईल. … Read more

error: Content is protected !!