Devendra Fadnavis : आचारसंहिता संपताच राज्यातील शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपये मिळणार – फडणवीस
हॅलो कृषी ऑनलाईन : “लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच राज्यातील शेतकऱ्यांना (Devendra Fadnavis ) 4000 कोटी रुपयांचा फायदा दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या अगोदर राज्य सरकारने राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4000 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, आता लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता … Read more