Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा मायनस 44 टक्क्यांवर; पाणीप्रश्न बिकट!
हॅलो कृषी ऑनलाईन : उजनी धरणातील (Ujani Dam) पाणीसाठा मायनस 44 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ज्यामुळे सध्या सोलापूर, पुणे, नगर आणि धाराशिव या चार प्रमुख शहरांसह धरण क्षेत्रातील शेतीसाठीच्या पाण्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने, येत्या काही दिवसांत धरणातून पाणी उचलल्यास उजनी धरणातील पाणीसाठा हा इतिहासातील आजवरच्या निच्चांकी पातळीला पोहचण्याची (Ujani … Read more