Siddheshwar Dam : येलदरीतून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

Siddheshwar Dam Water released From Yeldari

हॅलो कृषी ऑनलाईन : जायकवाडी धरणाव्यतिरिक्त पूर्णा नदीवरील येलदरी, सिद्धेश्वर ही दोन मराठवाड्यातील महत्वाची धरणे (Siddheshwar Dam) आहेत. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या या दोन्ही धरणामुळे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीसह अन्य आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. अशातच आता या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून … Read more

Ujani Dam Water Level : उजनी धरणात दिवाळीपूर्वी किती पाणीसाठा? पाणी सोडण्याबाबत झाला महत्वाचा निर्णय

Ujani Dam Water Level

Ujani Dam Water Level : सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती … Read more

Ujani Dam News : उजनी धरणातील पाणी पातळी 60.66 टक्के, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

Ujani Dam News

सोलापूर दि-१६ (जिमाका) :-उजनी धरण (Ujani Dam News) पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे.  त्याअनुषंगाने नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या. नियोजन भवन येथे उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजना … Read more

जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी हायड्रोजेल वापरा, 60 टक्के पाण्याची होईल बचत; दुष्काळी परिस्थितीत ‘हे’ तंत्रज्ञान ठरतंय वरदान

Hydrogel Agriculture Technology

Hydrogel Agriculture Technology : तंत्रज्ञानाच्या या युगात बहुतांश कामे सोपी होत चालली आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रातही सातत्याने बदल होत आहेत. शेतकरी बांधव शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला हायड्रोजेलबद्दल सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही जमिनीतील ओलावा टिकवून ठेवू शकता. याशिवाय त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. शेतीतील नावीन्यपूर्ण दिशेने आणखी एक पाऊल … Read more

सातारा, सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावातील पिकांना धोका; वाकुर्डे योजना स्थगित

satara news

हॅलो कृषी ऑनलाईन (satara news) : पाण्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. त्यातल्या त्यात शेती व्यवसायात पाण्याशिवाय शेती व्यवसायाचं पान हालत नाही. सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वाकुर्डे पाणी उपसा योजना अंतर्गत या जिल्ह्यातील दोन गावात पाणी खेळतं राहत होतं. मात्र ही योजना बंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील काही गावात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ८०० … Read more

Agriculture Technology : बंद पडलेल्या बोअरला पाणी कसं आणायचं? शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं जबरदस्त तंत्रज्ञान

सोलापूर (Agriculture Technology) : भारतात उन्हाळा हा शेतकरी बांधवांसाठी कसोटीचा ऋतू असतो. शेतीसाठी अधिकाधिक पाण्याची आवश्यकता भासते. परंतु हे पाणी उन्हाळ्यामुळे मूलतः कमी प्रमाणत असते. काही वेळा बोअरमधील पाणी हे संपते. कधी कधी बरेच दिवस पाण्याच्या तुटवड्यामुळे बोअर भरली जात नाही. अशातच आता सोलापूरातील IIT या विद्यापिठातून अभियंता (Engineering) पदवी मिळवलेल्या एका तरुणाने कमाल केली … Read more

असे करा नारळ पिकातील अन्नद्रव्य आणि पाण्याचे व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन :नारळ हे बागायती फळ झाड असून पाण्याची सोय असल्यास कुठल्याही प्रकारच्या म्हणजे समुद्र किंवा नदीकाठच्या रेताळ, वरकस व मुरमाड तसेच मध्यम, भारी आणि अति भारी जमिनीत देखील लागवड करता येते. परंतु प्रत्येक प्रकारच्या जमिनीत पूर्वतयारी करताना काळजी घ्यावी लागते. ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी लवकर निघून जात नाही, अशा पाणथळ जमिनीत नारळाची लागवड … Read more

error: Content is protected !!