Farmers Suicide : राज्य सरकारकडून कबुली; होय… शेतकरी आत्महत्या वाढल्यात!
हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पादन खर्चात झालेली वाढ त्या तुलनेत न मिळणारे उत्पन्न (Farmers Suicide) आणि दुष्काळ, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी पुरता खचला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये (Farmers Suicide) सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली दिली आहे. राज्य सरकारने नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या … Read more