Crop Insurance: खरीप पीक विमा योजनेत 100% भरपाई देण्याची विमा कंपन्यांना सक्ती!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने खरीप पीक विमा (Crop Insurance) योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलानुसार, आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना (Insurance Company) 100% नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. मात्र, या निर्णयाला विमा कंपन्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. यापूर्वी, 2023-24 या खरीप हंगामासाठी विमा कंपन्यांकडून पीक स्थिती (Crop Condition) आणि … Read more

Crop Insurance : शेतकऱ्यांचा पीक विमा तांत्रिक अडचणीत अडकता कामा नये – भुसे

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा (Crop Insurance) योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पिक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा. जेणे करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल अशी अंमलबजावणी करावी, अशा सूचना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा योजनेच्या (Crop Insurance) आढावा … Read more

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? वाचा ‘ही’ माहिती…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) होय. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास, अशा पिकांना विमा संरक्षण (Pik Vima Yojana) देण्यात आले आहे. या पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. आणि शेतकरी या योजनेचा … Read more

Kharip Pik Vima : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; 613 कोटींची पिक विमा भरपाई मिळणार

Kharip Pik Vima

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत (Kharip Pik Vima) कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याच्या नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. अशी सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार – मुंडे

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केले. २३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्ह‌्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी त्यांनी आज केली. … Read more

Pik Vima : शेतकऱ्यांनो पीक विमा विषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती एकदा वाचाच

Pik Vima

Pik Vima : सध्या महाराष्ट्रात 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी अधिसूचना काढून मिड सीजन चा पीकविमा लागू करू शकतात असे बोलले जात आहे. अशा वेळी अधिसूचना काढलेल्या महसूल मंडळात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पूर्व सूचना देण्याची गरज नाही. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी वैयक्तिक पीक नुकसानीची … Read more

Pik Vima : ‘या’ पिकांना पिक विम्यातून वगळले, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

pik vima news

Pik Vima : नैसर्गिक आपत्ती, महापूर तसेच दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून एक रुपयात पिक विमा ही योजना सुरू केली. मागच्या काही दिवसापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली असल्याची माहिती मिळत आहे. काही शेतकऱ्यांच … Read more

Pik Vima : पिक विमा भरण्यात कृषीमंत्र्यांचा बीड जिल्हा एक नंबर; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Dhananjay Munde

शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने तसेच दुष्काळ पडल्यामुळे नुकसान झाल्यास सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देत असते. यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करावा लागतो. मागच्या काही दिवसापासून बरेच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत आहेत. दरम्यान खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील 18 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सात लाख 91 … Read more

Pik Vima : काय सांगता? इतिहासात पहिल्यांदाच भरला सर्वाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा, अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

Pik Vima Yojana

Pik Vima : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अवकाळी पाऊस असेल यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. मात्र शेतकऱ्यांचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक रुपयात पिक विमा ही योजना सुरू केली आहे. सध्या या … Read more

Pik Vima : पीक विम्याचे पैसे बँक खात्यावर हवे असतील तर आजच करा ‘हे’ काम, फक्त 24 तास मुदत

Pik Vima

Pik Vima : शेतकऱ्याच्या पिकाचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि आणि रोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण होते. कधी कधी तर हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून घेतला जातो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सरकारने सुरू केली आहे. तुम्हाला पीक विम्याचे … Read more

error: Content is protected !!