Crop Insurance Scheme : ‘या’ जिल्ह्यातील तब्बल 3 लाख शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज फेटाळले!
हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक संकटाच्या काळात पिकांना संरक्षण कवच (Crop Insurance Scheme) आणि शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळावी; यासाठी पीकविमा योजना सुरु झाली आहे. परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ उशिराने मिळत असतो. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 3 लाखांवर शेतकऱ्यांचे पीक विमा (Crop Insurance Scheme) अर्ज कंपनीकडून फेटाळण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच … Read more