Kisan Long March : पायी चालताना अस्वस्थ वाटू लागले, शेतकऱ्याच्या मृत्यूने वातावरण तापले; सरकारला जाग कधी येणार?
हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्याचा पायी मोर्चा (Kisan Long March) नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. १२ मार्च रोजी सुरु झालेल्या या पायी मार्चमध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले असून किसान सभा या मोर्चाचे प्रतिनिधित्व करत आहे. अशात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पायी चालताना अस्वस्थ वाटू लागल्याने एका शेतकऱ्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र … Read more