Kisan Long March : पायी चालताना अस्वस्थ वाटू लागले, शेतकऱ्याच्या मृत्यूने वातावरण तापले; सरकारला जाग कधी येणार?

Kisan Long March

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्याचा पायी मोर्चा (Kisan Long March) नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. १२ मार्च रोजी सुरु झालेल्या या पायी मार्चमध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले असून किसान सभा या मोर्चाचे प्रतिनिधित्व करत आहे. अशात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पायी चालताना अस्वस्थ वाटू लागल्याने एका शेतकऱ्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र … Read more

Pune News : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Pune News

हॅलो कृषी ऑनलाईन (Pune News) । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय … Read more

Accident News : टोमॅटोने गच्च भरलेला ट्रक महामार्गावर झाला पलटी; त्यानंतर…

Accident News

धुळे । टोमॅटोने गच्च भरलेला एक ट्रक महामार्गावर पलटी होऊन मोठा अपघात (Accident News) झाला आहे. नाशिकहून जळगावकडे जाताना धुळे शहराच्याजवळ सदर अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक पलटल्यानंतर रस्त्यावर लाल टोमॅटो पसरून लाल चिख्खल झाला होता. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून जळगावकडे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक धुळे … Read more

पावसामुळे मोसंबीच्या बागा अडचणीत, फळगळीमुळे शेतकरी चिंतेत

Orange

हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे मुख्य पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिक, जालानसह राज्यातील काही भागात यापूर्वी अचानक मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये पावसामुळे कांदा पिकांचे नुकसान झाले असतानाच जालन्यातील मोसंबीच्या बागाही धोक्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवर … Read more

अनुदानित खते जादा दराने विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द

Fertilezer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना दर्जेदार, योग्य वजनाच्या उत्कृष्ट दर्जाच्या योग्य किमतीत कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी व गुणनियंत्रणासाठी विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर ४५ भरारी पथके हंगामात नाशिक विभागात स्थापन करण्यात आली आहेत. अनुदानित खते जादा दराने विक्री केल्यास विक्रेते व कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार, असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली. … Read more

error: Content is protected !!