नुकतीच केलेली भातलावण वाहून गेली; पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. कोकण , मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसामुळे मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील कळकवाडी, शेरताटी,धनावडे वाडी, वरवडी, डायमुख, नेरे, पाले पाटण वाडी वरवडी बुद्रुक पांडवाडा, राजवाडा अंबाडे, बलवडी, गोकवडी, पळसोशी, बाजारवाडी निळकंठ उतरवली … Read more