फवारणीची बचत करतात ‘हे’ मित्रकीटक ; जैविक शेतीत त्यांचे मोठे महत्व…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो शेतीसाठी मोठ्याप्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके फवारली जातात. त्यामुळे पिकांसाठी महत्वाचे असणारे मित्रकीटक देखील नाश होतात. “एकात्मिक कीड व्यवस्थापन’ पद्धतीला प्राधान्य देणे क्रमप्राप्त व काळाची गरज आहे. त्यात मित्रकीटकांच्या वापराद्वारे जैविक कीडनियंत्रण ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे. आजच्या लेखात आपण पिकांसाठी उपयुक्त मित्रकीटकांची माहिती घेऊया… जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक-अ) … Read more

शेतातून उगवेल सोने …! सेंद्रिय पदार्थ जाळून वाढवली जाते जमिनीची सुपीकता ; काय आहे ‘बायोचार’ ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतातील रासायनिक क्रियांमुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे पीक करपून नुकसान होण्याची शक्यता आहे.आता अशा परिस्थितीत यातून सुटका कशी करायची, असा प्रश्न पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाबरू नका कारण आज आम्ही तुम्हाला बायोचार बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण तर सुधारेल. त्यामुळे तुमच्या शेतात सोन्यासारखी … Read more

‘बीजप्रक्रिया’ चांगले उत्पादन येण्यासाठीची महत्वाची पायरी, जाणून घ्या जैविक आणि रासायनिक पद्धत

हॅलो कृषी ऑनलाईन : बीजप्रक्रिया ही पेरणीपूर्वीची महत्वाची प्रक्रिया आहे. सर्वसाधारणपणे बीजप्रक्रिया म्हणजे हलके, किडके ,रोगमुक्त ,आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून अशा बियाणांचे रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला ‘बीजप्रक्रिया’ असे म्हणतात. आजच्या लेखात बीजप्रक्रिया विषयी माहिती घेऊया… बीज प्रक्रीयेमध्ये घ्यावयाची काळजी :१. बीज प्रक्रियेसाठी वापरावयाची औषधे सर्व बियाण्यास दिलेल्या प्रमाणात … Read more

मोदींच्या कार्यक्रमात उल्लेख झालेले ‘अग्निअस्त्र’ म्हणजे काय ? पहा घराच्या घरी तयार करण्याची सोपी कृती

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी बंधुनो रासायनिक शेतीला फाटा देत जैविक शेतीकडे वळण्याचे आवाहन केंद्रातल्या मोदी सरकार कडूनही केले जाते आहे. जैविक शेतीमध्ये जीवामृत , अग्नी अस्त्र अशा घटकांचा उल्लेख वारंवार केला जातो. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा १० वा हप्ता जारी केला. त्या कार्यक्रमात देखील अग्निस्त्रचा उल्लेख केला गेला होता. … Read more

वाह क्या बात …! सेंद्रिय खताची कमाल ; निघाले ऊसाचे एकरी 158 टन उत्पादन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अनेक शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आपल्या शेतात काही नवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेताना आढळतात. विट्यातील एक शेतकऱ्याने देखील एका एकरमध्ये तब्बल १५८ टन इतके उसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या शेतात उतपादन वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विट्यातील सूर्यनगर … Read more

लवकरच ‘जैविक शेती’ UG/PG च्या अभ्यासक्रमात…

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकतेच पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे तसेच रासायनिक शेतीपासून दूर जाण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यानंतर आता पुढचे पाऊल टाकत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात ‘नैसर्गिक शेती’ समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ICAR चे सहाय्यक महासंचालक, SP किमोथी यांनी सर्व ICAR संस्थाचालकांना आणि कृषी विद्यापीठांच्या … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सेंद्रिय शेतीबाबत घेतली ‘हि’ भूमिका

Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती संमेलनामध्ये संबोधित करताना नैसर्गिक ऊस शेतीकडे वळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलं. नैसर्गिक शेती बाबत आता राज्य सरकारने ही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेंद्रिय शेतीचे निष्कर्ष त्याबाबतच्या सुचना देण्याचे महत्वाचे काम आता राज्यातील चार कृषी विद्यापीठांना करावे लागणार आहे. त्यामुळे योग्य सुचना आणि निष्कर्ष याबाबत विद्यापीठांना … Read more

पिकांसाठी संजीवनी ठरते “जीवामृत”…! जाणून घ्या इत्यंभूत माहिती

crop

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती यासाठी घेतलेल्या संमेलनात देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा मार्ग अवलंबण्यासाठी आवाहन केले. याच कार्यक्रमात शेतीसाठी जीवामृत संजीवनीसारखे काम करू शकते. त्याचे महत्व ही सांगितले. आजच्या लेखात आपण “जीवामृत” बाबत सर्व माहिती जाणून घेणार आहोत. जिवामृत म्हणजे काय? –जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म … Read more

तुम्ही देखील जैविक शेती करीत आहात ? सरकारी वेबसाईटद्वारे थेट ग्राहकाशी संपर्क साधा

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ‘जैविक खेती ‘ नावाने ओळखला जाणारा एक अनोखा ऑनलाइन उपक्रम आणला आहे.या नवीन उपक्रमाचा उद्देश सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि त्याची खरेदी सुलभ करणे हे आहे. सेंद्रिय शेती करणारे शेतकरी www.jaivikkheti.in वर नोंदणी करून त्यांचे उत्पादन विकण्यासाठी खरेदीदारांशी थेट संपर्क साधू शकतात. जैविक खेती , कृषी … Read more

‘झिरो बजेट शेती’ काळाची गरज…! सांगतायत सुभाष पालेकर

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीतून कमी काळात भरघोस उत्पादन मिळवून घेणे या धोरणामुळं रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर शेतीतून होऊ लागला आणि त्याचे दुष्परिणाम देखील जाणवायला सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे दुष्परिणाम हे शरीरावर घातक आणि हानिकारक आहेत असं समजल्यानंतर आता सध्या सेंद्रिय शेतीकडे अनेक जणांचा कल आहे. अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीची शेती करण्याकडे … Read more

error: Content is protected !!