IFFCO कडून नवे नॅनो यूरिया लिक्विड बाजारात, केवळ 500 मिलीची बाटली करेल एका पोत्याचे काम, जाणून घ्या किंमत

ifco

हॅलो कृषी ऑनलाईन : (IFFCO Nano Urea Liquid) जगातील सर्वात मोठी यूरिया उत्पादक इफ्कोने जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड तयार केले आहे. याचा फायदा जगभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) ने ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिनिधी महासभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड संपूर्ण जगातील … Read more

सोयाबीनला मिळतोय सरासरी 6000 भाव; घरातच सोयाबीनची साठणूक करण्याऱ्या शेतकऱ्यांना फायदा

Soyabean + Red Gram Crop Demo

लातूर । मागील काही दिवसांपासून सोयाबीनला राज्यात चांगला भाव मिळत आहे. सोयाबीन चार हजारांवरून साडेपाच हजारांवर गेले होते पण आता त्यात आणखी भर पडून सोयाबीनला सोमवारी (5एप्रिल) सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. मागच्या आठवड्यात अकोल्यात सोयाबीन सहा हजार शंभर रुपयांनी … Read more

संकेश्वरी मिरचीचा ठसका; कमाल दर दीड लाखांवर

कोल्हापूर : सध्या मिरचीचा बाजार हा अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे बाजारपेठांमध्ये मिरचीची चणचण जाणवत आहे. मिरची उत्पादक प्रदेशात चार महिन्यांपूर्वी पाऊस झाल्याने मिरचीच्या अवक मध्ये घट झाली आहे. त्यामुळे यंदा संकेश्वरी मिरचीचे दर उच्चांकी आहेत. घाऊक बाजारात या मिरचीला क्विंटलला किमान 80 हजार ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंत दर मिळत आहे. याशिवाय इतर जातीच्या … Read more

सर्वसामान्यांना धक्का !! भाजीपाला आणि डाळींचे दर गगनाला  भिडले 

Vegitable

हॅलो कृषी ऑनलाईन। सध्या देशात सर्वत्र कोरोना महामारीची साथ आहे. काही महिन्यांच्या संचारबंदीनंतर आता हळूहळू देशात पर्यायाने  राज्यात सर्व काही सुरळीत सुरु होते आहे.  मात्र आता महागाई गगनाला भिडली असून  सर्वसामान्य नागरिकांचे  आर्थिक गणित बिघडले आहे. भाजीपाल्यासह आता डाळीं देखील प्रचंड महागल्या आहेत.  इतर जीवनाश्यक वस्तूंचे दरही  वाढले आहेत. किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा  १६० ते १८० रुपये  प्रतिकिलो व शेवगा शेंगासह … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पद्धतीनेन नियोजन करा – ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई | पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रितीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या. पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा असेही ते म्हणाले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी … Read more

error: Content is protected !!