गुलाबाने बदलले एका गावाचे अर्थकारण, वर्षभर फुलतात मळे

flowers

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातल्या वडजी गावशिवारात सहजच तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला लालचुटुक रंगाची गुलाबाची फुलं बहरलेली दिसतील. वर्षातील बाराही महिने या भागात गुलाबांच्या बागा फुललेल्या असतात. असं म्हंटल तर काही हरकत नाही की वडजी या गावचे संपूर्ण अर्थकारण या गुलाबाच्या बागांवर अवलंबून असते. या गावात सुमारे सव्वाशेहून अधिक एकरांवर गुलाबशेती असावी असा अंदाज … Read more

महाराष्ट्रातील पहिली सौर बाजार समिती बार्शीत ; लाईट बिलापासून मिळणार मुक्ती

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातील बार्शीतल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्रातील पहिली संपूर्ण सौर कृषी उत्पन्न बाजार समिती होण्याचा मान मिळाला आहे. बार्शीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला दरवर्षी 50 लाख रुपयांच्या लाईट बिलापासून मुक्ती तर मिळणार आहे. शिवाय बाजार समितीतल्या कोल्ड स्टोरेजमध्ये शेतकऱ्यांना अल्प दरात आपला माल ठेवता येणार आहे. या कोल्ड स्टोरेजचे उदघाटन … Read more

विनापरवाना कारखाना सुरु, ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांचे गव्हाणीतच ठिय्या आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी ची रक्कम अद्याप अदा केली नाही अशा साखर कारखान्यांना गाळप सुरू करायची परवानगी साखर आयुक्तांकडून नाकारली गेली आहे. कारखाना सुरु केल्याचे कळताच सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरु केले. त्यामुळे कारखान्याचे गाळप बंद करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळाई येथे भजपाचे हर्षवर्धन … Read more

सर्व मेहनत पाण्यात, वादळी पावसामुळे बोराच्या बागा उध्वस्त; शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात मागील दोन दिवसांपासून मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. मात्र सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापुरातील कुसलंब गावात बोरांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली अधिक … Read more

वाह क्या बात…! सांगोल्यात दोन कोटींचे राज्यातील दुसरे मोठे शीतगृह, शेतमाल राहणार फ्रेश

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात राज्यातील दुसरं मोठं शीतगृह उभारण्यात आले आहे. नाशवंत मालाकरिता मागील अनेक दिवसांपासून मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य होत सांगोल्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सांगोला येथे तब्बल दोन कोटी रुपयांचे आणि 840 मेट्रिक टन क्षमतेचे … Read more

सोलापुरात साकारण्यात येणार अत्याधुनिक ॲग्रीकल्चरल टेस्टिंग लॅबोरेटरी

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मूलभूत उन्नतीसाठी भारतातील तिसरी आणि सोलापूर जिल्ह्यातील पहिली सेंट्रल ॲग्रीकल्चरल टेस्टिंग लॅबोरेटरी साकारली जातेय. या लॅबमध्ये माती, पाणी, पान आणि देठ परिक्षण होणार आहे. सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, पीक पध्दती आणि उत्पादन वाढीच्या पध्दतीसाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेची निर्मिती माढा तालुक्यात होत आहे. या सेंट्रल ॲग्रीकल्चरल टेस्टिंग लॅबोरेटरीच्या भूमीपुजन … Read more

साहेब..माझी 2 एकर जमीन हाय, गांजाची लागवड करायला परवानगी द्या ! शेतकऱ्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलते हवामान, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळं सामान्य शेतकऱ्याची अवस्था किती बिकट झाली आहे हे काही वेगळं सांगायला नको. म्हणूनच या परिस्थितीने हताश झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी मागितली आहे. खरतर गांजाची शेती करणं हा गुन्हा आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याने नाईलाजाने गांजाची शेती करण्यासाठी परवानगी … Read more

अफगाण वर तालिबान्यांचा कब्जा ; झळ मात्र सोलापुरातील शेतकऱ्यांना, केळीच्या दरावरही होणार परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर नाट्यमयरित्या तालिबानने कब्जा केला आहे. याचे पडसाद भारतात देखील जाणवायला सुरू झाले आहेत. भारतातून अफगाणमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर आता चाप बसला आहे. सोलापुरातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील केळीच्या निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. … Read more

अफगाण वर तालिबान्यांचा कब्जा ; फटका मात्र सोलापुरातील शेतकऱ्यांना

Banana Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर नाट्यमयरित्या तालिबानने कब्जा केला आहे. याचे पडसाद भारतात देखील जाणवायला सुरू झाले आहेत. भारतातून अफगाणमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर आता छाप बसला आहे. सोलापुरातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील केळीच्या निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. … Read more

एफआरपीनुसार बिले देण्यास साखर कारखान्यांची टाळाटाळ ;बळीराजा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा .

हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कारखाने एफआरपी कायद्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल देत नसल्याने 22 जुलै पूर्वी 18 टक्के व्याज दराने शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर च्यावतीने एका निवेदनाद्वारे इंदापुर तहसीलदार यांना देण्यात आला आहे . 2020 – 21 या ऊस गाळप हंगाम मध्ये पश्चिम … Read more

error: Content is protected !!