सहा एकर जमिनीचे तीन भाग करून घेतले सोयाबीनचे पीक; मिळवले एकरी 9 क्विंटल उत्पन्न
हॅलो कृषी | करोनाचा प्रभाव आणि लॉकडाऊन यामुळे अनेक क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला. यामध्ये शेती हे क्षेत्र सुद्धा समाविष्ट आहे. लॉकडाऊनमध्ये शेतीपूरक साधने आणि वस्तू यांचा अभाव, यासोबतच मार्केट आणि वाहतूक बंद असल्यामुळे पिकाचे झालेले नुकसान! यामुळे, शेतकरी खूप नुकसानीमध्ये आहे. अशाच काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा कानी पडल्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा आशेचा किरण मिळतो आहे. … Read more