मान्सून दाखल, महाबीजकडून शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी ? रासायनिक खतांचाही तुटवडा
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात मान्सून हजेरी लावली आहे. याबरोबरच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची सध्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे मात्र मान्सून दाखल होऊन तीन दिवस होऊन गेले आहेत तरीदेखील महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आलेले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे पेरणी लांबली वर जाऊ शकते तर दुसरीकडं वाशिम मध्ये देखील … Read more