खरीप तोंडावर …! खतांच्या टंचाईवर सरकारने काढला कोणता तोडगा ? जाणून घ्या
हॅलो कृषी ऑनलाईन : युक्रेन आणि रशिया या दोघांच्या मध्ये चाललेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झालाय. तेल, सोने , इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह आता खतांचा वर देखील परिणाम होतो आहे. रशिया आणि बेलारुस हे भारताला खतांचा पुरवठा करणारे महत्त्वाचे देश आहेत. मात्र रशियाने यूक्रेन वर हल्ला केला आणि सर्वच गणित बदलली. रशिया मार्गे होणारी वाहतूक थांबली … Read more