राज्याने राबवलेल्या कृषी धोरणामुळे, लॉकडाऊनमध्ये होईल विक्रमी उत्पादन: विश्वजित कदम
हॅलो कृषी | राज्यामध्ये गेल्या वर्षीच्या कृषी हंगामात महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या कृषी धोरणांमुळे राज्यात बारा टक्के जास्त शेतीचे उत्पादन झाले. यावर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे आणि राज्य शासनाने खरीप पिकांचे योग्य नियोजन केल्यामुळे, यावर्षी राज्यात शेतीचे विक्रमी उत्पादन होईल. असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये … Read more