राज्याने राबवलेल्या कृषी धोरणामुळे, लॉकडाऊनमध्ये होईल विक्रमी उत्पादन: विश्वजित कदम

Vishwajit Kadam

हॅलो कृषी | राज्यामध्ये गेल्या वर्षीच्या कृषी हंगामात महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या कृषी धोरणांमुळे राज्यात बारा टक्के जास्त शेतीचे उत्पादन झाले. यावर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे आणि राज्य शासनाने खरीप पिकांचे योग्य नियोजन केल्यामुळे, यावर्षी राज्यात शेतीचे विक्रमी उत्पादन होईल. असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये … Read more

मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळे फुलशेतीला मोठा फटका; शेतकरी हतबल

Fulsheti

हॅलो कृषी । मंदिरे आणि धार्मिक क्षेत्र बंद असल्याने फुलांना मागणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या फुलशेती शेतातच सुकून घेल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेली सामसूम हि शेतकऱ्यालाही थंड करत आहे सोबतच, दुसरीकडे लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांची थांबलेली परिस्थिती फूलउत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक खाईत लोटणारी ठरत आहेत. मागणीअभावी फुलबाजार पूर्णपणे कोमेजून गेला आहे. नानाविध प्रकारच्या फुलांनी … Read more

लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या हाती नुसता भोपळाच; उत्पादनांचे मोठे नुकसान

Bhopala

हॅलो कृषी । करोना काळात सगळ्यांचेच नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे सगळी दुकान, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे अनेकांवर याचा परिणाम होत आहे. सगळ्यांना ह्या वाईट परिस्थितीतून जावे लागत आहे. अशातच शेतकऱ्यांचे देखील खूप नुकसान होत आहे. ते कष्ट करून त्यांच्या शेतात उत्पन्न घेतात पण लॉकडाऊनमुळे ते त्यांना विकता येत नाहीये. म्हणून त्यांचे खूप नुकसान होतेय. अशीच … Read more

महत्वाची बातमी! खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्र दिवसभर चालू ठेवण्याचे आदेश

krushi seva kendra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र पूर्णवेळ सुरू ठेवण्यास अडचणी येत आहेत खरिपाचा हंगाम तोंडावर आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्र उघडी राहणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच कृषी आयुक्त धीरजकुमार … Read more

भारतात अडकलेली परदेशी महिला करू लागली शेती

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेक उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. लॉक डाउन अनेक भारतीय लोक परदेशात अडकली आहेत तर अनेक परदेशी लोक सुद्धा भारतात आहेत. विमान सेवा बंद असल्याने कोणालाच आपल्या मायदेशी जात येत नाही. अशीच काहीशी घटना स्पेनमधील एका महिलेसोबत घडली आहे. पण लॉक डाउन तिच्यासाठी … Read more

error: Content is protected !!