तुमच्याही पिकांचे नुकसान ? शेतकऱ्यांनो 72 तासात कळवा माहिती, राज्य सरकाराचं आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना पिकांचे नुकसान झाल्यास दिलासादायक ठरते. सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे त्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते.पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं महत्त्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानाची माहिती … Read more

शेतकऱ्यांनो ! केवळ दोनच दिवस बाकी, अन्यथा Kisan Credit Card मधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतीसाठी कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. केवळ दोन दिवसानंतर 24 जुलैपर्यंत तुम्हाला बँकेत हे सांगावे लागेल की, तुम्हाला पंतप्रधान पिक विमा योजनेत (PMFBY–Pradhan Mantri Fasal Bima Yojana) सहभागी व्हायचे आहे किंवा नाही. जर विमा योजनेत सहभागी व्हायचे नसेल आणि बँकेत लिहून … Read more

पिकविम्यासाठी तब्बल ४६ लाख शेतकऱ्यांचे अर्ज

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत गुरुवारी सकाळपर्यंत 46 लाख 41 हजार 382 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान अर्ज भरण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून देण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवला होता त्याला मंजुरी मिळालेली असल्याने येत्या 23 जुलै पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी धान, ज्वारी, बाजरी, … Read more

पंतप्रधान पीक विमा योजनेला राज्यात 23 जुलैपर्यंत मुदतवाढ ;जाणून घ्या महत्वाची माहिती

हॅलो कृषि ऑनलाईन : पंतप्रधान पिक विमा योजने संदर्भात महत्त्वाची माहिती आता पुढे आलेली आहे पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा कालावधी वाढवण्यात आला 23 जुलै पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातला प्रस्ताव कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र शासनाकडे … Read more

शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या ! पीकविमा काढण्याची उद्याची अंतिम मुदत

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन: अनियमित पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये अद्याप पर्यंत पेरणी पूर्ण झालेली नाही. पाच जुलैपर्यंत अवघे 65 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. मोठे क्षेत्र लागवडीखाली यायचे आहे. यातच या हंगामासाठी लागू केलेल्या पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागाचे मुदत गुरुवारी तारीख 15 रोजी संपणार आहे. सोमवार पर्यंत … Read more

error: Content is protected !!