केवळ आश्वासनं…! आक्रमक शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे कामकाज पाडले बंद

हॅलो कृषी ऑनलाईन : खरेतर नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार द्यावी ही अट शासनाने घातली आहे. मग वेळेआधी ऑफलाईन ,ऑनलाईन अशी मोठी खटपट करून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या खऱ्या. मात्र तीन महिने उलटले तरी परताव्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अखेर आक्रमक होत लातुरात शेतकऱ्यांनी विमा कार्यालयाचे कामकाज बंद पाडले. विमा कंपन्यांकडून केवळ आश्वासनेच… मागील … Read more

महत्वाची बातमी..! शेतकऱ्यांनो पावसामुळे नुकसान झालंय ? मग अशी करा पीक पंचनाम्याची प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होणे महत्वाचे असते जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल. मात्र पंचनामा म्हणजे नेमका काय ? त्याची प्रक्रिया काय ? भरपाईसाठीच शेतकरी पात्र कसे ठरणार ? याबाबत जाणून घेऊया .. 1) जास्तीचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग तसेच महसूल … Read more

महत्वाची बातमी …! तुमच्याही शेतीचं झालं आहे नुकसान ? अशी करा पंचनाम्याची प्रक्रिया

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात अनियमित आणि असमान पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातच राज्यातल्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. मात्र शेतकऱ्यांना पीक विमा हा मोठा आधार होऊ शकतो. पिकांचा पंचनामा , नुकसानभरपाईची प्रक्रिया याबाबत जणून घेऊया… नैसगिंक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास कृषी विभाग जास्तीचे नुकसान झाले. … Read more

पीक विम्याच्या बीड पॅटर्नला केंद्राचा रेड सिग्नल, रब्बीसाठी परवानगी देण्याची कृषिमंत्र्यांची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुणे येथे रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मध्यप्रदेश प्रमाणे केंद्राने महाराष्ट्रातही बीड पॅटर्न राबवायला परवानगी देण्याची विनंती केली होती. मात्र, केंद्र सरकार याबाबत उदासीन असल्याचं, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. रब्बी हंगामासाठी पीक विमा राबवताना … Read more

पिकविमा परताव्यासह योजना शेतकरी हिताची करा ! परभणीतील शेतकऱ्यांची कृषी आयुक्त कार्यालयावर धडक

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकविमा योजना शेतकरी हिताची करत मागील वर्षीचा पिकविम्या द्यावा या मागणीसाठीअखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात परभणी जिल्हातील शेतकऱ्यांचा मोर्चा आज कृषी आयुक्त कार्यालयावर धडकला. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत आपल्या सर्व पिकांसाठी मागील वर्षी विक्रमी विमा संरक्षण घेतले होते. सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात पीक कापणी वेळी सातत्याने अनेक दिवस लागुन … Read more

पिकविम्याच्या प्रश्नासाठी आमदार थेट हायकोर्टात ; न्यायालयीन लढाई सुरु

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भांत शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पीक विमा कंपनी विरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे. शेतकऱ्यांचं पीक विमा प्रकरण आता मुंबई हायकोर्टात पोहोचलं आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं होतं तरी देखील पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही, असा आरोप करत नांदगाव-मनमाडचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलाय. सुहास … Read more

‘नॉट रिचेबल’ विमा कंपन्यांनावर कारवाई करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात राज्य सरकारने बहात्तर तासांच्या आत पीक विम्याची नोंदणीची मुदत दिली असताना काही विमा कंपन्यांनी मात्र आपल्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. मात्र कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये जागा बळकावून शेतकऱ्यांना काहीही सेवा न देणाऱ्या खासगी विमान कंपन्यांना कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तडाखा दिला आहे. कृषी विभागातून … Read more

पंतप्रधान पीक विमा योजनेला राज्यात 23 जुलैपर्यंत मुदतवाढ ;जाणून घ्या महत्वाची माहिती

हॅलो कृषि ऑनलाईन : पंतप्रधान पिक विमा योजने संदर्भात महत्त्वाची माहिती आता पुढे आलेली आहे पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा कालावधी वाढवण्यात आला 23 जुलै पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातला प्रस्ताव कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र शासनाकडे … Read more

‘फळपीक विमा’ बाबत राज्य शासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय,जाणून घ्या निकष

Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : पीक विमा बाबत नियम बदलून जुनेच निकष लावण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. मुख्यमंत्र्यांनी जुन्याचं निकष फळ पिक विमा साठी लागू करावेत, अशा पद्धतीची मागणी भाजपा देखील केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे हितासाठी राज्य सरकारने फळपीक विमा निकषांमध्ये बदल करून शेतक-यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून … Read more

error: Content is protected !!