परभणीत विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह भाकपचे साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यात व मराठवाड्यातील इतर साखर कारखान्यां कडून उत्पादक शेतकऱ्यांची होणारी गळचेपी व अन्याय यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर परभणी जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृत्वात सहा डिसेंबर रोजी आंदोलन केले असून यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे … Read more

पहाटेच्या अंधारात उसाने भरलेली ट्रॉली घरावर कोसळली ; ५५ वर्षीय महिला व बालिकेचा मृत्यू

हॅलो कृषी ऑनलाईन :परभणी प्रतिनिधी परभणी जिल्हातील पाथरी तालुक्यात बाभळगाव येथे ऊसाने भरलेली ट्रॉली रस्त्या शेजारी असणाऱ्या घरावर कोसळल्यानंतर पहाटे साखरझोपेत असणाऱ्या आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 30 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील बाभळगाव येथून माजलगाव येथील साखर कारखाण्याला ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका रहिवासी घरात शेजारून जात … Read more

परभणीच्या कृषी विद्यापीठात उन्हाळी सोयाबीनचे प्रयोग; जाणून घ्या वैशिष्ट्ये

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात पारंपरिक शेतीबरोबरच काही वेगळे प्रयोग शेतीमध्ये करण्यास प्राधान्य दिले जात आहे. कृषी विद्यापीठांचा देखील यात मोलाचा वाटा आहे. परभणीतील कृषी विद्यापीठाने उन्हाळी सोयाबीन बीजउत्पादन यावर प्रयोग सुरु केला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. हे पाहता हा प्रयोग यशस्वी ठरला तर शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. … Read more

रब्बीची चिंता मिटली … ! प्रथमच सिंचनासाठी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी खरीप हंगामात मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला. त्याचा खरिपाच्या पिकांना फटका बसला असला तरी रब्बीच्या पिकांना मात्र त्याचा फायदा होणार आहे. यंदा झालेला पाणी साठा लक्षात घेता जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी दिले जाणार आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शंभर क्‍युसेकने सुरू करण्यात आलेल्या विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी … Read more

सलग तिसऱ्या वर्षी उच्च पातळी बंधारे तुडुंब ;रब्बी हंगामाला होणार फायदा .

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे गोदावरी नदीवर परभणी जिल्हात येणाऱ्या पाथरी तालुक्यातील तीनही उच्च पातळी बंधारे सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब भरल्याने येणाऱ्या रब्बी हंगामात पिकांना या पाण्याचा उपसा सिंचनासाठी वापर होणार असल्याने या बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गोदाकाठच्या 23 गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे . याशिवाय परभणी जिल्ह्यात या बंधाऱ्यात पुढे येणारे व गोदावरी … Read more

विमाकंपन्यांच्या प्रतिनिधींचा बांधावर पत्त्याच न्हाय…! पंचनामा व नुकसान भरपाईसाठी कालमर्यादा का नाही ? शेतकरी संतप्त

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले खरिपातील मुख्य पीक असणारे सोयाबीन पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात काही हाती काहीच नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागलीये. सोयाबीन अक्षरश: शेतात कुजून जातोय… दुसरीकडे तक्रार दाखल करून देखील विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी बांधावर … Read more

पावसा पावसा थांब रे…! वावरात चिखल पाणीच पाणी ; पदरात पीक पडेल कसं ? शेतकऱ्यांची व्यथा

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे यंदाच्या खरिप हंगामात असमान पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा विदर्भात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही लागेल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे. आता गुलाब चक्रीवादळामुळे देखील मराठवाड्यात ,विदर्भात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून उभ्या पिकताच सोयाबीनला कोंब आले … Read more

शेतकऱ्यांनो सोयाबीन विक्रीची घाई नको ! दिवाळीनंतर तुमच्या मनातले दर मिळतील ; पाशा पटेल यांचे सूतोवाच

हॅलो कृषी ऑनलाइन : एकीकडे भारतातील शेतकऱ्यांची सोयाबीन बाजारात येत असतानाच जगातील 12 लाख टन सोयापेंड भारतीय बाजारात येणार असल्याने सोयाबीन भावात पडझड झाली आहे. पण पडलेले भाव काही असेच राहणार नाहीत दिवाळीनंतर सोयाबीनला तुमच्या मनातील भाव मिळणार असल्याचे सूतोवाच करत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई गडबड करू नये असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष … Read more

पर्यावरण व जीवसृष्टी वाचवण्यासाठी गोदाकाठी बांबू लागवडीची चळवळ रुजवा -पाशा पटेल .

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे परभणी जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली असून मागील दीडशे वर्षांमध्ये दीड टक्का एवढी जागतीक तापमानवाढ नोंदवली गेली असल्याने भविष्यात वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षलागवड करावी लागणार असून मराठवाड्यातील मांजरा नदीकिनारी बांबू लागवडीची मोहीम मी हाती घेतली असून आता गोदावरी काठावर बांबू लागवड ही चळवळ … Read more

सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ; VNMKV परभणी यांच्याकडून खास रोग संरक्षण संदेश

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपूर्वी मराठवाड्याला अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला . आता पाऊस ओसरल्यानंतर मात्र सोयाबीन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे रोग संरक्षण संदेश प्रसारित करण्यात आला आहे. हा संदेश VNMKV परभणी यांच्या मार्फ़त प्रसारित करण्यात आला … Read more

error: Content is protected !!