पशुपालकांनो सावधान ! ‘या’ वनस्पतींच्या खाण्यामुळे जनावरांना होते विषबाधा
हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो पावसाळा म्हंटल की चाऱ्याची काही चिंता पशुपालकांना सहसा नसते. कारण पावसाळ्यात हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो मात्र बऱ्याचदा जनावरांकडून असा पाला किंवा वनस्पती खाल्ल्या जातात ज्या त्यांच्या जीवासाठी धोकादायक असतात. आजच्या लेखात आपण यांचा विषयी जाणून घेणार आहोत. शिवाय पावसाळ्यातील जनावरांना होणारे रोग आणि घ्यावयाची काळजी याची माहिती घेऊया… … Read more