राजकारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ! 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी राजू शेट्टींचा एल्गार
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान सरकारने देण्याचे मान्य केले होते. हे पैसे १ जुलै रोजी जमा होणार होते मात्र हे पैसे जमा झाले नाहीत. राज्यात चाललेल्या राजकारणामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. याच कारणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. … Read more