राजकारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ! 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी राजू शेट्टींचा एल्गार

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान सरकारने देण्याचे मान्य केले होते. हे पैसे १ जुलै रोजी जमा होणार होते मात्र हे पैसे जमा झाले नाहीत. राज्यात चाललेल्या राजकारणामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. याच कारणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. … Read more

पुढच्या हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही साखर कारखाना चालवू देणार नाही : राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानीकडून सध्या राज्यामध्ये ‘बळीराजा हुंकार’ यात्रेचे आयोजन केले जात आहे. आज कराड येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी पुन्हा एकरकमी एफआर पी चा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले पुढच्या हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही साखर कारखाना चालवू देणार नाही. जूनपासूनच … Read more

आळीमिळी गुपचिळी…! विरोधक इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत : राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यभरात ‘बळीराजा हुंकार’ यात्रेला प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस गाळप अद्याप शिल्लक आहे महा पूरग्रस्तांना तोकडी मदत दिली … Read more

कारखानदारीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर राजकारणासाठी पैसा उपलब्ध होतोय ; पवार साहेबांच उसाला आळशी पीक म्हणणं दुर्दैवी : राजू शेट्टी

Raju shetti & shrad Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘बळीराजा हुंकार’ यात्रेला प्रारंभ केला आहे. आजपासून पुढील तीन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यभर त्यांनी बळीराजा हुंकार यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याला आळशी … Read more

सगळं पाणी पाटातच मुरतं , कशी शेती करायची? ; लोडशेडिंग राज्य सरकारचे अपयश ; राजू शेट्टींचा हल्लाबोल

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद आज (१६) पुण्यामध्ये पार पडली. यावेळी शेतऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सध्या राज्यामध्ये चालू असलेले भारनियमन हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. विजेचे वाटप करत असताना पक्षपातीपणा होतो अशी टीका त्यांनी यावेळी केली. अशी शेती करायची कशी … Read more

लोडशेडिंग हे ऊर्जा खात्याचे अपयश ; राजू शेट्टींनी दिला आंदोलनाचा इशारा

electricity

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या वर गेला आहे . अशात राज्यातल्या शेतकऱ्यांना आता खंडित विजापुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. ऐन उन्हाळयात पिकं करपून जाण्याची वेळ आली आहे. याच या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोडशेडिंग हे ऊर्जा … Read more

आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी; संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुरूवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीकाही केली. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असे राजू शेट्टी म्हणाले. सोशल मीडियावर पोस्ट दरम्यान राजू शेट्टी … Read more

थकीत बिलासाठी संतप्त शेतकर्‍यांचा तासगावात रस्ता रोको ; पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट

हॅलो कृषी ऑनलाईन : तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने थकविलेल्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तासगावात खासदारांच्या घरावर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. एकतर ऊसबिल द्या नाहीतर आम्ही सर्व शेतकरी तासगावातील चौकात सामुदायिक आत्महत्या करू, असा आक्रमक पवित्रा घेतला. घटनास्थळी खासदार संजयकाकांनी भेट देऊन 2 फेब्रुवारीपर्यंत बिले … Read more

कोल्हापुरात स्वाभिमानीला धक्का ; जिल्हा बँक निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आला असून यामध्ये सत्ताधारी आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर, शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर … Read more

नागठाणेत महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : साताऱ्यात महावितरण कंपनीकडून कोणतीही लेखी पूर्वसूचनेची नोटीस न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ आज नागठाणे ते गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर नागठाणे परीसरातील शेतकऱयांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सुमारे पाच … Read more

error: Content is protected !!