15 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलन, तुपकरांचा इशारा

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन आणि कापूस उत्पदक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. मात्र काळ मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्यानंतर सध्याचे आंदोलन तुपकर यांनी मागे घेतले असून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. राज्यस्तरावरील बहुतांशी मागण्या आम्ही तातडीने पूर्णत्वास नेवू तसेच केंद्र शासनासंदर्भात … Read more

जलसमाधी आंदोलना’साठी शेतकऱ्यांसह तुपकर मुंबईकडे रवाना

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले असून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्या (२४) राजी ते शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार आहेत. त्याकरिता आज (२३) तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता माघार नाही बुलढाण्यातील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरसमोरुन आज बुधवारी … Read more

एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ऊसतोडी बंद

Sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : एफआरपीचे तुकडे न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे एकरकमी एफआरपी मिळावी, यासह इतर प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (ता. १७) ऊस तोडी बंद आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यांत बहुतांशी करून ऊसतोडी बंद राहिल्या. पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांत मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तोडी … Read more

ऊस दर आंदोलन पेटलं; इंदोली- कराड गावाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवला

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी,कराड जयवंत शुगरचा कारखान्याला ऊस पोहचविणाऱ्या ट्रक्टरला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन पेटले. आज अनेक संघटना फडात जाऊन ऊस तोड बंद करणार असल्याची माहिती आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या … Read more

…अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी, रविकांत तुपकरांचा सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मागण्यांवरून राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून २२ नोव्हेम्बर पर्यंत मागण्यांचा निर्णय झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांसह २४ नोव्हेम्बर रोजी मुंबईला अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यापूर्वी सोयाबीन आणि … Read more

बुलढाण्यात उद्या स्वाभिमानीचा एल्गार ! बळीराजासाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन

cotton soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने (६) बुलढाण्यात एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. आज बळीराजा एकाकी पडलेला असताना त्याला तुमच्या साथीची गरज आहे. त्यामुळं शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, नोकरदार, व्यापारी, विचारवंत, साहित्यिक, दुकानदार अशाच सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी बळीराजाच्या पाठिशी उभं राहावं असे आवाहन रविकांत तुपकरांनी केलं आहे. … Read more

स्वाभिमानी आक्रमक; सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांवर काढली मोटसायकल रॅली

Rally by Swabhimani Sanghatna

हॅलो कृषी ऑनलाईन : एकरकमी एफआरपीच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज चांगलेच आक्रम झालेले पहायला मिळाले. स्वाभिमानीच्या वतीने आज सांगली जिल्ह्यतल्या कारखान्यांवर धडक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे या रॅलीच्या अध्यक्षस्थानी होते. दरोडेखोर साखर सम्राटाचे करायचे काय? खाली मुंडी वर पाय, मापात पाप नको वजनात … Read more

राज्यातील ओला दुष्काळ कृषिमंत्र्यांना दिसेना : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. राज्यात ऊस वगळता सर्व पिकांचे अतिवृष्टीने संपूर्ण नुकसान झाले आहे. तरीही राज्याच्या कृषिमंत्र्यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही. त्यांचा अनुभव कदाचित आमच्यापेक्षा जास्त असावा, ते म्हणत त्यांनी सरकरावर टीका केली. पुढे बोलताना … Read more

शेती प्रश्नांच्या संघर्षासाठी सज्ज व्हा..! स्वाभिमानीच्या एल्गार मोर्चात सहभागी होण्याचे तुपकरांचे अवाहन

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आज अश्रू आणि रोषही आहे. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. पण कुणीही खचून जाऊ … Read more

एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या; राजू शेट्टींची मागणी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आज जयसिंगपूर येथे पार पडली. यंदाची ही २१ वी ऊस परिषद होती. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी या मागणीसह इतरही … Read more

error: Content is protected !!