सोयाबीन, कापसाचा प्रश्न दिल्ली दरबारी ; सोयपेंड आयात करणार नाही याबाबत लेखी आदेश काढण्याची तुपकर यांची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी अनेक शेतकरी संघटनी पुढाकार घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी सोयाबीन कापूस परिषदा घेऊन आंदोलने छेडली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापसाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारात मंडला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल याची दिल्ली येथे भेट घेतल्याची माहिती रविकांत तुपकर … Read more

सोयाबीनच्या घटत्या दराला सरकारच जबाबदार ; राजू शेट्टी यांचा सोयाबीन परिषदेत हल्लाबोल

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला मिळणारा 11 हजारांचा दर 4500 पर्यन्त पोहचण्याला केवळ सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे टीकास्त्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी डागले आहे. ते लातूरमधील निवळी येथे पार पडलेल्या सोयाबीन आणि ऊस परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, सोयाबीनला 4 हजार 500 चा दर मिळत आहे. याकरिता केवळ … Read more

एक रकमी एफआरपी जाहीर करा अन्यथा संघर्ष अटळ ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू,गुरुदत्त, कुभी कासारी, दत्त सह आठ कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शीरगुप्पी सह काही कारखान्यांनी एक रक्कमी एफ आर पी जाहीर केली आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील एका ही कारखान्याने एक रकमी एफ आर पी जाहीर केलेली नाही. जे कारखाने एक रक्कमी एफ आर पी जाहीर करतील ते कारखाने सुरू … Read more

महापुरावर तोडगा काढण्यासाठी राजूशेट्टी यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना सांगितला ‘हा’ पर्याय

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. दक्षिण महाराष्ट्र जिल्ह्यातील महापौरांची वाढती समस्या लक्षात घेता. अलमल्ली धरणाची ऊंची वाढवू नये, या मागणीसाठी या भेटीचे नियोजन करण्यात आले होते. अलमल्ली धरणाची ऊंची वाढविण्यात आली तर त्याचे दुष्परिणाम काय होणार आहेत याची माहिती देत … Read more

ऊस आमच्या घामाचा … थकीत एफआरपीची‌ रक्कम मिळण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ऊस गाळप हंगामातील थकीत एफआरपीची‌ रक्कम मिळावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखाना आणि युटोपीयन साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.नवीन गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाही या दोन्ही साखर कारखान्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांचे … Read more

सरकारच्या एफआरपीच्या निर्णयावरून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची नाराजी म्हणाले …

raju shetty

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एफआरपी मध्ये वाढ करण्यात आली आहे. या वर्षीच्या हंगामासाठी प्रतिक्विंटल 50 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोगाने सुचविलेल्या वाढीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र क्विंटल मागे पन्नास रुपयांची वाढ केल्याने शेतकरी नेते आणि ऊस … Read more

ऊसबिलासाठी स्वाभिमानी आक्रमक ; शेतकऱ्यांचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचं ऊस बील मिळावं या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. तर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. खासदारांनी ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा भाजप खासदार संजय काका … Read more

कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ऊसबिले थकीत ; स्वाभिमानीचे भीक मांगो आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी या दोन्ही कारखान्याची बिले अद्याप दिलेली नाही. त्यामुळेच मंगळवारी दिनांक २० जुलै रोजी भीक मागो आंदोलन व त्यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. व ठिय्या मारलेले शेतकरी तासगाव घरोघरी जावून भाकरी मागतील. अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी … Read more

error: Content is protected !!