अवकाळीच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मिळणार मदत; राज्यशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवले अहवाल
हॅलो कृषी । मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य सरकारने जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवली आहे. सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून नुकसानीचा पीकनिहाय अहवाल मागवला आहे. राज्यातील जवळपास 46 हजार 700 शेतकऱ्यांना 55 ते 58 कोटींचा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष पिकासह केळी, बेदाणा, आंबा … Read more