#PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार पंतप्रधान किसान योजनेचे पैसे, पटापट चेक करा ‘ही’ लिस्ट

Crop Loan

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने लवकरच प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत या योजनेचा आठवा हप्ता बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. या महिन्याच्या अखेरीस पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतील, अशी अपेक्षा आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे 3 हप्त्यात दिले जातात. या महिन्याच्या अखेरीस 20 ते 25 … Read more

गावाकऱ्यांनो ‘ही’ योजना तुम्हाला माहिती आहे का? सरकार देणार 3.75 लाख रुपये; गावात राहून व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Soil Health Card Scheme

नवी दिल्ली : अनेक जण नोकरीधंद्यासाठी आपलं गाव सोडून शहरांमध्ये स्थलांतरित होतात. मात्र रोजगाराच्या संधी केवळ शहरांमध्ये नाही तर तुमच्या खेड्यातही तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. या व्यवसायाबरोबरच चांगला नफा देखील मिळवू शकता. शेती क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी मोदी सरकारने ‘मृदा आरोग्य कार्ड योजना’ (Soil Health Card Scheme) आणली आहे.याद्वारे शेतीसह तुमच्या गावातच तुम्ही व्यवसाय … Read more

PM Kisan योजनेचा 8 वा हप्ता होतोय जमा; पहा तुमचा status, ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

PM Kisan Yojana Registration Process

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा आठवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेसाठी तुम्हीदेखील अर्ज केला असेल तर आपल्या हातात दोन हजार रुपये मिळतील की नाही हे त्वरित तपासा. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे दोन हजाराच्या तीन … Read more

तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी कुठे खर्च झाला? एका क्लिक वर कसे जाणून घ्याल

Grampanchayat

नवी दिल्ली : बऱ्याचदा एखाद्या ग्रामपंचायतीसाठी भरघोस निधी उपलब्ध झालेला असतो पण त्या मनाने विकासकामं केली गेलेली दिसत नाहीत. मात्र तुमच्या गावातला निधी कुठे खर्च झाला त्याची माहिती आता तुम्हाला मिळू शकते. याकरिता ‘ई ग्राम स्वराज’ या नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी ‘ई -ग्रामस्वराज’ मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण … Read more

वीज पोहोचली नाही मात्र वीज बिल पोहोचले; तेही चक्क ३४ हजार रुपयांचे  

Electricity Board

हॅलो कृषी ऑनलाईन । महावितरण कडून सतत काहीना काही चुका घडत असतात. याची प्रचीती अनेकवेळा आली आहे. वाढीव वीज बिलांमुळे तर महावितरण नेहमीच चर्चेत असते. अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठविल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेतच मात्र वीज जोडणी नसतानाही तब्बल ३४ हजार रुपयांचे वीज बिल पाठविल्याची एक घटना नुकतीच समोर आली आहे.  नांदेड जिल्ह्यातील कंधार … Read more

राज्याच्या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला काय मिळाले…  

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा  (Maharashtra Budget 2021 on Agriculture sector) अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. कोरोना काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने आधार दिला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच शेती क्षेत्राविषयी भाष्य करताना दिल्लीच्या … Read more

रासायनिक खतांना उत्तम पर्याय हिरवे खत

Green Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर यामुळे हल्ली मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतो आहे. विशेषतः कर्करोगासारख्या आजारांना सहज निमंत्रण दिले जात आहे. जमिनी देखील सततच्या रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे आपली सुपीकता गमावून बसल्या आहेत. जमिनीचा पोत खराब होताना दिसून येतो आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये याकडे गंभीर समस्या म्हणून पाहिले जात आहे. आणि … Read more

प्रशासनाकडून उद्दिष्ट देण्यात आले असूनही बँकांनी आतापर्यंत केले केवळ ३६% कर्जवाटप

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन । यावर्षी तसेच मागच्या २-३ वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी पिकांमध्ये गुंतवलेली रक्कम उत्पादनातून न मिळाल्याने त्यांना पुढील पीक घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. परभणी जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी ४५१ कोटी ८७ लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र आता हंगाम संपत आला … Read more

देशातील कांदा पिकाच्या वाढत्या भावाचे कारण जाणून घेवूया

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन । कांद्याचे दर गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत आहेत. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा दर १ ते २ हजार ८०० रु इतका राहिला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर सध्या ५० रु किलो असा आहे. मागच्या वर्षी याच काळात कांद्याचा दर १४५० रु प्रति क्विंटल असा होता. यावर्षी … Read more

भाव मिळत नाही म्हणून फेकून द्यावे लागते आहे भोपळ्याचे पीक

Pumpkin

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती म्हणजे जोखमीचाच व्यवसाय असतो. शेतकरी शेतात बहुतांश गुंतवणूक करून पीक घेत असतो. पण या गुंतवणुकीच्या बदल्यात त्याचे उत्पन्न किती येईल याची मात्र शाश्वती त्याला नसते. बऱ्याचदा हवामानाच्या बदलामुळे त्याला नुकसानीस सामोरे जावे लागते तर कधीकधी पिकाला योग्य भाव मिळत नाही. येणाऱ्या सर्व नैसर्गिक आपत्तींना सामोरा जात त्याने जरी पीक घेतले … Read more

error: Content is protected !!