Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात मिळणार पीकविमा, 31 जुलैपर्यंत करा अर्ज

Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा (Crop insurance) उतरविता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेत ‘सर्वसमावेशक पीक ‘विमा योजना’ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकापासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी येत्या ३१ जुलैपर्यंत अर्ज … Read more

पीकविमा न देणाऱ्या 11 बँकांवर कारवाई

हॅलो कृषी ऑनलाईन: जळगाव जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावरही बँकांनी त्रुटी दूर केली नसल्याने त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे अकरा राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांवर गुन्हे नोंदवण्याचे सूचना पोलिसांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी 30 तारखेला झालेल्या बैठकीत पिक विमा न मिळाल्याबाबत खासदार रक्षा खडसे … Read more

पीकविमा प्रकरणी बीडमध्ये शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारी , लॉकडाऊन , बदलते हवामान यामुळे शेतकरी वर्ग पुरता खचला आहे. अशातच मागील वर्षाचा पीकविमा अद्यापही न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज … Read more

सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेना : विखे पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. याउलट, विमा कंपन्यांचाच फायदा झाला. त्यामुळे पीकविमा योजनेचे निकष बदलावेत आणि नव्याने पुन्हा अंमलबजावणी करून सरकारने कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांचे हित पाहण्याची गरज आहे,’’ असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. कोल्हार बुद्रुक (ता. राहाता) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय … Read more

खरीप हंगाम २०२१ ‘या’ पिकांना मिळणार विमा कवच

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यात यावर्षी २०२१ साठी पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगामातील पिकांसाठी लागू केली आहे त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी व बाजरी अशी सात पिके आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख १५ जुलै आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली आहे. पिकांच्या उत्पादनात … Read more

error: Content is protected !!