Gairan Lands : गायरान जमीन नावावर करता येते का? ‘हे’ शक्य आहे का? वाचा संपूर्ण माहिती!

Gairan Lands In The Village

हॅलो कृषी ऑनलाईन : गावा-गावांमध्ये वहिती जमिनीपेक्षाही सर्वाधिक चर्चा ‘गायरान जमिनीची’ (Gairan Lands) असते. अनेकदा या गायरान जमिनींवरुन ग्रामसभा फिस्कटतात. प्रत्येक गावाच्या एकूण जमिनीपैकी किमान 5 टक्के गायरान जमिनी असावी, असे अपेक्षित असते. आता ही गायरान जमीन म्हणजे काय? अशा जमिनीवर कोणाचा अधिकार असतो? या गायरान जमिनी कोणाच्या ताब्यात असतात? या जमिनीचा नेमका वापर कशासाठी … Read more

Kharedi Khat : जमिनीचा खरेदी खत कसा करतात? कोणती कागदपत्रे लागतात? वाचा सविस्तर…

Kharedi Khat Required Documents

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याला एखादी जमीन खरेदी करायची असेल किंवा मग जमिनीचे व्यवहार करताना ‘खरेदी खत’ (Kharedi Khat) हा शब्द आपल्या नेहमीच कानी पडतो. मात्र, खरेदी खत म्हणजे नेमके काय? याबाबत तुम्ही कधी विचार केलाय का? खरेदी खत करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अनेकांना यासाठीच्या कायदेशीर गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे अचानक तुम्ही एखादी जमीन खरेदी … Read more

Land Purchase : जमीन खरेदी करताय? मग… या गोष्टींची काळजी घ्याच, नाहीतर होईल मनःस्ताप!

Land Purchase Care Of These Things

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतजमिन खरेदी (Land Purchase) करताना काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण खरेदी खत करतेवेळी शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा वेळी शेतकऱ्यांनी संबंधित जमिनीचा सातबारा, फेरफार उतारा, भोगवटादार वर्ग, संबंधित जमिनीचा नकाशा, त्या जमिनीला शेत रस्ता आहे की नाही? या बाबी पडताळून पाहणे खूप महत्वाचे असते. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. … Read more

मृत कुळांच्या जमिनी आता त्यांच्या वारसांनाही विकता येणार; आठवडाभरात सुरु होणार नोंदणी

Land

हॅलो कृषी ऑनलाईन : मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित रहावे लागत होते. मात्र आता या वारसांच्या नोंदी कब्जेदार हक्का अंतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळवून महसूल नजराना भरल्यास जमिनीची विक्रीही करता येणार आहे. येत्या आठवडाभरात ही नोंदणी सुरू होणार आहे. ई फेरफार प्रणाली सुरू झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या … Read more

सुप्रिम कोर्टाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही ना? – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी | सुप्रिम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा महत्वपुर्ण निर्णय दिला. मात्र कृषी कायद्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी कोर्टाने नेमलेल्या समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणारेच सर्व सदस्य घेतल्याने कोर्टाच्या निर्णयावर अनेकांकडून शंकाही उपस्थित करण्यात आली. यापार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सुप्रिम कोर्टाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारला दिलेली पळवाट तर नाही … Read more

error: Content is protected !!