Water Crisis in Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातील पाणी साठा खालवला; उन्हाळी पिके संकटात!
हॅलो कृषी ऑनलाईन: जायकवाडी धरणात फक्त 40 टक्के पाणीसाठा (Water Crisis in Jayakwadi Dam) शिल्लक असल्यामुळे ते पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ज्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीमधील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. तर जालना, छत्रपती … Read more