Water Crisis in Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातील पाणी साठा खालवला; उन्हाळी पिके संकटात!

हॅलो कृषी ऑनलाईन: जायकवाडी धरणात फक्त 40 टक्के पाणीसाठा (Water Crisis in Jayakwadi Dam) शिल्लक असल्यामुळे ते पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ज्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीमधील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. तर जालना, छत्रपती … Read more

Water Crisis : सरकार म्हणतंय… ‘या’ पिकाची शेती थांबवा, 7000 रुपये मिळवा!

Water Crisis Stop Paddy Farming Get Rs 7000

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांना पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना करावा लागत आहे. शेती क्षेत्रातील आघाडीवरील राज्य असलेल्या हरियाणा राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या राज्यातील एकूण 7287 गावांपैकी 1948 गावांमध्ये शेतीसाठी पाणी नसल्याने, येथील शेतकऱ्यांनी 1,74,000 एकरवरील भातशेती करणे सोडले आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस पाणी हा गंभीर विषय बनत … Read more

error: Content is protected !!