शेतकऱ्यांनो..! राज्यात आजही मुसळधार पाऊस ; पहा तुमच्या जिल्ह्यासाठी काय आहे हवामानाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र मुंबई कोकणासह राज्यातील ५ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान खात्याचे तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील रायगड,रत्नागिरी, पुणे , सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला … Read more

तुमच्या जुन्या सेविंग खात्याला करा ‘जनधन’ खात्यामध्ये कन्व्हर्ट; करा फक्त हे काम

PM Jan Dhan Yojna

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही सर्वांनी आपलं एक खाते बँकेत जरूर काढले असेल. पण तुम्ही आपल्या बँकेत जनधन खाते सुरु केले आहे का? जर तुम्ही बँकेत जनधन खाते सुरू केलं नाहीत तर तुम्ही तुमच्या जुन्या सेविंग खात्याला जनधन खाता मध्ये कन्व्हर्ट करू शकता. होय…! बरोबर आहे. तुम्हाला जनधन खात्याला जोडण्यासाठी आता नवीन खाते काढण्याची जरूरत … Read more

ऊसबिलासाठी स्वाभिमानी आक्रमक ; शेतकऱ्यांचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचं ऊस बील मिळावं या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. तर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. खासदारांनी ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा भाजप खासदार संजय काका … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ चुका दुरुस्त कराच नाहीतर 2 हजार अडकतील ; जाणून घ्या

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाइन : पी एम किसान योजनेचा नववा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्स नी दिली आहे. या योजनेअंतर्गत मोदी सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. हे सहा हजार रुपये 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. अर्ज … Read more

जनावरांमधील गोचीड नियंत्रणासाठी ‘या’ औषधी वनस्पती उपयुक्त

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये विविध प्रकारचे परजीव आढळतात. त्या सगळ्या परजीवी पैकी गोचीड ही बाह्य परजीवी मुख्य आहे.भारतामधील बऱ्याच ठिकाणी या परजीवी चा प्रादुर्भाव आढळतो. पशु वैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवी ला विशेष महत्त्व आहे. त्याचे अनेक कारणे आहेत. जनावरांमध्ये जे महत्त्वाचे जीवघेणे आजार होत असतात ते पसरवण्याचे काम गोचीड करत असते. प्रामुख्याने जनावरांची उत्पादनक्षमता … Read more

तुडतुडे करतात कपाशीचे मोठे नुकसान ; असे करा नियंत्रण

हॅलो कृषी ऑनलाईन : कपाशी पिकावर मावा, पांढरी माशी, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यातील तुडतुडे या किडीचा विचार केला तर मागील काही वर्षापासून या किडीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे कपाशीच्या उत्पादनामध्ये घट येत आहे. या लेखात आपण तुडतुडे या केळी बद्दल माहिती घेणार आहोत व … Read more

आदिवासी भागात रोजगार निर्मिती साठी देणार 200 कोटी : मंत्री ऍड. के. सी. पाडवी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून शेळी व कुक्कुटपालनासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री एडवोकेट के. सी. पाडवी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या खावटी अनुदान योजनेअंतर्गत … Read more

डाळींच्या साठवणुकीबाबत सरकारचा मोठा निर्णय ;शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर होणार परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळ व्यापाऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने डाळींची साठवण मर्यादा शिथिल केली आहे. आता व्यापारी 500 मेट्रिक टन डाळी साठवून ठेवू शकतात. पूर्वी ही मर्यादा 200 मेट्रिक टन होती. किरकोळ विक्रेता 5 मेट्रिक टन डाळी साठवून ठेवू शकेल. गिरणी मालक 6 महिन्यांसाठी 50 टक्के स्टॉक ठेवू शकतील. सरकारने डाळींवर लादलेली स्टॉक मर्यादा … Read more

जाणून घ्या मुक्तसंचार गोठपद्धत म्हणजे काय ? काय आहेत फायदे ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात आपण मुक्तसंचार गोठपद्धत म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत याची माहिती घेणार आहोत. आपल्याकडे शक्यतो बंदिस्त गोठा पद्धतीनुसारच पशुपालन करण्याची प्रथा रुजू आहे. पण बंदिस्त गोठ्यासाठी काही मर्यादा येतात त्याची माहिती प्रथम जाणून घेऊया… बंदिस्त गोठ्याच्या मर्यादा : –दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींबाबत जसे जनावरांचे आजार, … Read more

एकीकडे निर्बंध दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा; शेतकऱ्याने १० एकर फळबागेवर चालवली कुऱ्हाड

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षात शेतकऱ्यांना एकीकडे कोरोना निर्बंध आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो आहे. दैनंदिन जीवनात महागाई देखील वाढली आहे. अशा परिस्थितीत शेती करताना अंक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे दिसत आहे. याचाच फटका सांगली जिल्ह्यातील मिरजेतील एका शेतकऱ्याला बसला आहे त्यामुळे या शेतकऱ्याने आपल्या तब्बल १० एकर पेरूच्या … Read more

error: Content is protected !!