अमरावतीत शेतकऱ्यांचा, महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, येथे, विद्युत महावितरण कंपनी मर्यादित, कार्यालयावर, तालुक्यातील हजारो, शेतकऱ्यांनी जमाव केला होता, तालुक्यातील शेतकरी, आकाशसमित संकटाने, कंटाळलेला आहे, निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक, नेस्तनाबूत झाले असताना अशातच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, बागाईत ओलीता खाली येणाऱ्या, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. हवालदिल झालेल्या शेतकरी वेळेवर विद्युत … Read more

संत्र्याच्या फळगळतीमुळे शेतकरी हतबल ; पाच शेतकऱ्यांनी जेसीबीने केली बागच जमीनदोस्त

हॅलो कृषी ऑनलाईन : या वर्षी संत्रा ची फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सततच्या फळगळीला त्रासलेल्या तब्बल पाच शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने संत्रा बागच उपटून काढण्याचा धक्कादायक प्रकार अमरावती इथं समोर आलाय. संत्र्याची फळगळ ही हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील माधान, गोदरी पवनी नांदगाव खंडेश्वर या गावात शेतकऱ्यांनी फाळगळीच्या … Read more

अमरावतीत जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर ; केली प्रत्यक्ष पिकाची पाहणी ,मोजणी

हॅलो कृषी ऑनलाईन : पीक कापणी प्रयोगांतर्गत तालुक्यातील मौजा कुंडखुर्द येथे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची कापणी व मोजणी केली. शेतकरी प्रल्हाद इंगोले यांच्या शेतामधील सोयाबीन पिकाची यावेळी कापणी करुन मोजणी करण्यात आली.अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सोयाबीन पिकाची मोजणी करण्यापूर्वी 50 चौरस मीटर ( अर्धा गुंठा) जागेतील सोयाबीन पिकाची जागेवरच … Read more

नांदगावात सडलेली सोयाबीन, कपाशीची झाडं अधिकाऱ्याच्या टेबलावर ; संतप्त शेतकऱ्यांची तात्काळ नुकसानभरपाईची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा विदर्भ भागाला याचा मोठा फाटका बसला आहे. सोयाबीन, कापूस पिके शेतातच कुजली आहेत तर संत्रा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी … Read more

कृषिमंत्री संतापले ; ‘या’ पीकविमा कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे पाटील विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर आतापर्यंत तब्बल 3 हजार 221 शेतकर्यांनी या संदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. इफ्को टोक्यो नामक कंपनीने पीकविमा बद्दल काहीही नोंदणी केली नसल्याचा संताप व्यक्त करत इफ्को टोक्यो या कंपनीवर ताबडतोब गुन्हे … Read more

error: Content is protected !!