कसे कराल लिंबुवर्गीय फळपिकावरील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन

lemon

हॅलो कृषी ऑनलाईन : डिंक्या हा रोग मोसंबी, संत्रा व कागदी लिंबावर येणारा प्रमूख बुरशीजन्य रोग असून त्यामूळे ब-याचशा बागांचा 10 ते 12 वर्षामध्ये -हास होतो. हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमूळे होत असून या रोगाची बुरशी जमिनीमध्ये वर्षानुवर्ष सुप्त अवस्थेत वास्तव्य करुन राहत असते. या रोगाचा प्रादुर्भाव, प्रसार व वाढ होण्यासाठी जमिनीतील जास्तीचा ओलावा, दमट … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या

narendra singh tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आणि कोरोना रुग्ण यांच्यासाठी दोन महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी वर्गासाठी बाजार समित्यांमार्फत एक लाख कोटी रुपये पोहोचवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. शेतकऱ्यांकरिता विशेष पॅकेज यावेळी बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, शेतकऱ्यांनी … Read more

डिजिटल सातबाराच्या माध्यमातून शासनाला मिळाला 30 लाखांचा महसूल

E mahabhumi

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात अनेक महत्वाची कागदपत्रे आणि कामे डिजिटल स्वरूपात करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. सातबाराचा उतारा देखील डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून मिळत आहे. मागच्या सोमवारी राज्यात एकाच दिवशी विक्रमी अशा एक लाख डिजिटल सातबारे उतारे डाउनलोड केले गेल्यामुळे शासनाला त्याद्वारे एका दिवसात तब्बल 30 लाखांचा महसूल मिळाला. गेल्या दोन वर्षांमध्ये डिजिटल सातबारा … Read more

शेतकऱ्यांनो यंदाच्या खरिपात वांग्याची लागवड करताय ? मग ही माहिती नक्की वाचा

हॅलो कृषी ऑनलाईन : वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे अ ब क ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे … Read more

अशी ओळखा युरिया ,डीएपी खतामधील भेसळ

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात पेरण्या देखील झाल्या आहेत. मात्र पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेकदा शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे आणि खतांचा सामना करावा लागतो. अशावेळी भेसळयुक्त खत कसे ओळखावे याबाबत आजच्या लेखात माहिती घेऊया. खतांमधील भेसळ खालील प्रमाणे ओळखता येते –युरिया :1:5 या प्रमाणात युरिया … Read more

राष्ट्रीय बायोगॅस योजना २०२१, असा करा अर्ज

biogas

हॅलो कृषी ऑनलाईन : बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. आजच्या लेखात राष्ट्रीय बायोगॅस योजना २०२१ बाबत जाणून घेऊया… राष्ट्रीय बायोगॅस योजना –केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना. –केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जाते. … Read more

सुरु करा सेंद्रिय उत्पादनांचे तुमचे स्टोअर , जाणून घ्या प्रक्रिया आणि नियम

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या धावपळीच्या जगात आरोग्याच्या बाबतीत लोक अधिक जागरूक झालेले दिसत आहेत. त्यातही केमिकल विरहित सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाला आणि अन्न धान्य याला खूप महतव प्राप्त झाले आहे. येत्या ३ वर्षात भारतीय सेंद्रिय अन्न बाजारपेठ 25 टक्क्यांनी वाढली आहे. सेंद्रिय उत्पादनांसाठी ग्राहकांकडून चांगली किंमत मिळते. जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये सेंद्रिय उत्पादने घेत … Read more

मिरची लागवड माहीती भाग 2 – पिकातील प्रमुख रोग ,किड व उपाय, संपूर्ण व्यवस्थापन

chilli

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वयंपाक घरातील माळव्यामध्ये हमखास दिसणारी मिरची शेतकऱ्यांना बारमाही उत्पन्नाची हमी देते. अनेक शेतकरी मिरची पिकातून भरघोस उत्पादन घेतात . परंतु रोग ,किडींमुळे व चुकिच्या जमिनिच्या निवडीमुळे मिरची पिक हातून जावू शकते . मिरची पिकांसंबंधी भाग 1 नंतर भाग 2 मिरची पिकाची लागवड करण्याच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना हि माहीती उपयुक्त ठरणार आहे … Read more

शेतकऱ्यांनो सुरु करा बटाटा चिप्स प्रक्रिया उद्योग : पहा यंत्रसामग्री आणि किती येतो खर्च

हॅलो कृषी ऑनलाईन : बटाटा प्रक्रिया उद्योग हा एक शेतकरी किंवा शेतकरी गट सहजपणे सुरू करू शकतात असा व्यवसाय आहे. आपल्याला माहीतच आहे की बटाट्यापासून चिप्स, वेफर्स म्हणून चांगल्या प्रकारे शेतकरी नफा कमावू शकतात. त्यासाठी काही यंत्राची आवश्यकता असते. याबद्दलची तपशीलवार माहिती या लेखात आपण घ घेऊ. जर बाजाराचा विचार केला तर चिप्स, वेफर्स बनविणारे … Read more

राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार, तिन्ही पक्षांची हिच भूमिका: नवाब मलिक

navab malik

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ७ महिन्यांनपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार राज्यात नवा कृषी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत व्यक्त केले आहे. केंद्राच्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध राहिलेला आहे. … Read more

error: Content is protected !!