PM Kisan : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचा 12वा हप्ता पोहोचणार नाही ! तुम्ही तर यादीत नाही ना?

pm kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये जमा केली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. कधी येणार १२ वा हप्ता ? ताज्या … Read more

पाथरी तालुक्यातील सर्व महसुल मंडळांचा 25 टक्के पिकविमा अग्रीम अधिसुचनेत समावेश करण्याची मागणी

Pathri News

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी पिकविमा सर्वेक्षणात केवळ पर्जन्यमान या बाबीचा अहवाल ग्राह्य धरल्याने व पाथरी तालुक्यात असणारे मंडळनिहाय पर्जन्यमापके व त्यांचे अंतर , संख्या पाहता तालुक्याचे पर्जन्यमान अहवाल काढणे योग्य नाही म्हणत तालुक्यातील चारही महसूल मंडळांचा 25 टक्के पीक विमा अग्रीम साठी अधिसूचनेत समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल अध्यक्ष तथा … Read more

अखेर असे काय घडले की महाराष्ट्रातील शेतकरी ‘नाफेड’ वर आहेत नाराज ?

onion market

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. गेल्या चार महिन्यांपासून कांद्याचे भाव शेतकऱ्यांना रडवत आहेत. जास्त किंमत असूनही त्यांना व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागतो आहे.नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाला (नाफेड) कमी भाव मिळत असल्याबद्दल संतप्त शेतकरीही आरोप करत आहेत. ते त्याच्या व्यवस्थापनाला शिव्या देत आहेत. कारण सहकारी … Read more

NDRF च्या निकषाने शेतकऱ्यांना मदत द्या; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जुलै महिन्यातील सततच्या पाऊस तर ऑगस्ट महिन्यातील 25 दिवसाच्या पावसाचा खंडामुळे पिके सुकून गेली असुन खरिप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत २५ % विमा अग्रीम व एनडीआरफ च्या निकषाने मदत करावी अशी मागणी वाघाळा येथील सरपंच बंटी घुंबरे व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. सोमवार १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे … Read more

मोठी बातमी ! PM Kisan प्रमाणे राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार…

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : शिंदे – फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून योजनांचा धडाकाच लावला आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकरी आत्महत्या रोखण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या साठी अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्रातील पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ राज्यात लागू केली जाणार आहे. या … Read more

ठरलं ! राज्यातल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; ‘या’ दिवशी होणार मतदान

election

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, निवडणुकीस पात्र असलेल्या राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आलाय. आजपासून याबाबतची प्रक्रिया सुरु होत आहे. 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी तर मतमोजणी … Read more

साखर कारखान्याचे खेटे मारणे बंद; शेतकऱ्यांना गाव शिवारात बसून करता येणार उसाची नोंदणी

Mahaus nondani app

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. शेतकऱ्यांना गावशिवारात बसून ऊस नोंदविण्यासाठी शासनाने ‘महाऊस नोंदणी’ मोबाईल ऍप चालू केले आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सोमवारी (२९) साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अॅप्लिकेशनचा प्रारंभ झाला. यावेळी बोलताना साखर आयुक्त म्हणाले की, ‘‘महाऊस नोंदणी … Read more

कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडून 14 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी : कृषिमंत्री तोमर

narendra Singh Tomar

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताची कृषी अर्थव्यवस्था खूप मजबूत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. हे असेच चालू राहिल्यास भारत सर्वात मोठ्या संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम असेल, कारण कोविड संकटाच्या काळातही आपल्या कृषी क्षेत्राने स्वतःला सकारात्मकतेने सिद्ध केले आहे. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याबरोबरच त्यांच्या वाजवी किंमतीसाठी मोदी सरकारने अनेक पावले … Read more

दिलासादायक ! गोगलगायीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत

Conch snails damage crops; How to manage

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी पावसामुळे कोवळया सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कारण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना नुकसान … Read more

‘या’ पिकाची लागवड करा आणि कमी खर्चात आश्चर्यकारक नफा मिळवा; जाणून घ्या

Castor Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : एरंडी हे व्यापारी पीक आहे. एरंडेलला बाजारात खूप मागणी आहे आणि त्यामुळेच आजकाल विविध उत्पादनांसाठी देश-विदेशात त्याची उपयुक्तता वाढली आहे. त्याची लागवड कमी संसाधनांमध्ये आरामात करता येते. तसेच त्याला विशेष माती किंवा हवामानाची आवश्यकता नसते. यामुळेच आजकाल त्याच्या लागवडीला जास्त प्राधान्य दिले जात आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करण्याची प्रथा … Read more

error: Content is protected !!