सांगली जिल्ह्यात २.८ लाख हजार हेक्टवर रब्बीचा पेरा; सव्वा लाख टन खतांची मागणी ,थेट बांधावर मिळणार खत
हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाला सुरुवात होत असून 2 लाख 80 हजार हेक्टरवर पेरण्या होणार आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव पुर्व भागात रब्बीचे क्षेत्र मोठे आहे. हंगामात खते आणि बियाण्यांची टंचाई निर्माण होणार नाही, याबाबतची दक्षता कृषी विभागाने घेतली आहे. खतं थेट बांधावर 1 लाख 24 हजार 230 टन रासायनिक … Read more