सोयाबीन पिकात शंखी गोगलगाय, क्लोरोसीस, खोडमाशी व उंटअळीचा प्रादूर्भाव? काय कराल उपाय?

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , जुलै महिन्याच्या सुरवातीला पाऊस लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर कोवळी पिके देखील चांगली आली, मात्र मागच्या आठवाड्यापासून झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साठून राहिले आहे. याचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. सोयाबीन पिकात विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? … Read more

राज्यात पाऊस ! कसे कराल सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस पिकांचे व्यवस्थापन ? वाचा कृषी तज्ञांचा सल्ला

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 15 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन १) सोयाबीन : जास्त … Read more

संततधार पावसामुळे कोवळे सोयाबीन, कापूस, तूर कुजण्याची भीती

Crop Damage

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने ओढ दिली मात्र जुलै महिन्यात पाऊस चांगलाच बरसतो आहे. विदर्भात तर पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यवमळ जिल्ह्यात देखील मोठा पाऊस झाला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाची पेरणी केल्यानंतर पाऊस चांगला झाल्याने शेतकरी सुखावला … Read more

Soybean Cultivation : सोयाबीन पिवळे का पडते ? त्याचे व्यवस्थापन कसे कराल ? जाणून घ्या

Soybean Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागच्या तीन चार वर्षांपासून सोयाबीनला (Soybean Cultivation) चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन पीक घेण्याकडे असतो. राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पेरण्यास प्राधान्य दिले आहे. आजच्या लेखात आपण सोयाबीनची पाने पिवळी पडणे याची कारणे आणि व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊया. … Read more

परभणी जिल्ह्यातील विक्रेत्यांनी ‘या’ सहा कंपन्यांसोबत सोयाबीन बियाणे खरेदी-विक्रीचे व्यवहार करु नयेत; परवाने झाले रद्द

Soybean

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेली सोयाबीन न उगवल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागात दाखल झाल्या होत्या. यातील आता सहा कंपन्याचे परवाने संचालक कृषी आयुक्तालय, पुणे यांनी रद्द केला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी आता या कंपन्यांचे बियाणे भविष्यात विकू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी मे. … Read more

error: Content is protected !!