पीकविमाप्रश्नी शेतकऱ्यांचे ‘चूल बंद’ आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पूर्व भागात दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विमा व इतर नुकसानीची भरपाई न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी तारीख 1 इथं चूल बंद आंदोलनाला सुरुवात केली. रुईसह परिसरातून दोनशेवर शेतकरी पिक विमात सहभागी झाले होते. शासनाने दखल न घेतल्याने आता पिक विमा कंपनी भरपाई देईल त्यानंतरच आंदोलन मागे … Read more

‘फळपीक विमा’ बाबत राज्य शासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय,जाणून घ्या निकष

Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : पीक विमा बाबत नियम बदलून जुनेच निकष लावण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. मुख्यमंत्र्यांनी जुन्याचं निकष फळ पिक विमा साठी लागू करावेत, अशा पद्धतीची मागणी भाजपा देखील केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे हितासाठी राज्य सरकारने फळपीक विमा निकषांमध्ये बदल करून शेतक-यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून … Read more

पीक विमा वितरणासाठी सरकार आणणार कॅपिंग सिस्टीम; शेतकऱ्याला मिळणार जास्त फायदा

Bhuse

हॅलो कृषी | विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची चालवलेली अमर्याद पिळवणूक लक्षात घेऊन, राज्य सरकारने विमा कंपन्यांना चाप लावण्याचे धोरण आखले आहे. यामुळे, विमा कंपन्यांनी चालवलेल्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला आळा बसून शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे भाष्य केले. राज्य सरकार सध्या पिक विमा वितरणासाठी नफा आणि … Read more

शेतकऱ्यांनो ! अशी करा पीक विम्या संबंधी तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया ?

Pika Vima Yojna

हॅलो कृषी ऑनलाईन : पिक विमा योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादन आणि जोखमींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, अतिथंडी, अवर्तन, उष्णता, नैसर्गिक बाब, जलप्रलय, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होते. राज्यामध्ये 2016 च्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पिक विमा … Read more

विमा कंपन्यांना पाच हजार कोटी रुपयांचा नफा; शेतकरी मात्र वाऱ्यावर

Pika Vima Yojna

हॅलो कृषी | शेतकरी जो माल पिकवतो आणि जे पीक घेतो, त्या पिकाला विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांना खाजगी विमा कंपन्यांनी विमे दिले. त्या विम्यामधून खाजगी कंपन्या किती मोठ्या प्रमाणात मालामाल झाल्या हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. गेल्या हंगामामध्ये, या विमा कंपन्यांना जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. पण याच वेळी … Read more

error: Content is protected !!