जंतर -मंतर’ वर आजपासून आजपासून ‘किसान संसद’
हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा निषेध म्हणून आणि हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारपासून जंतर-मंतर येथे किसान संसदेचं आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी नेते बालबीरसिंग राजेवाल यांनी दिली आहे. बुधवारी याबाबत शेतकरी नेते आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते. दर दिवशी सुमारे दोनशे … Read more