साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 60 लाख टनांपर्यंत निर्यातीला परवानगी

sugar

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर कारखानदारांची आर्थिक स्थिती संतुलित करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. अन्न मंत्रालयाने रविवारी 2022-23 च्या हंगामात 60 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. त्यामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा म्हणून पाहिले जात आहे. रविवारी अन्न मंत्रालयाच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की 1 नोव्हेंबर ते 31 मे 2023 पर्यंत 60 … Read more

ऊस बिलातून वीज बील वसुलीचा निर्णय जुनाच : मंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून विजेची वसुली करण्याबाबत महावितरणच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी कारखान्यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासंदर्भांत पत्रक काढले होते मात्र यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत वीजबिल वसुली झाल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता शेतकऱ्यांची वीज बील थकबाकी ऊस बिलातून वसूलीचा निर्णय आधीचाच असल्याचं … Read more

एकरकमी एफआरपी साठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ; कारखान्यावर काढली मोटारसायकल रॅली

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने एफआरपी ची रक्कम तुकड्यांमध्ये देण्याचा निर्णय घातला आहे. त्यातच राज्यातील काही कारखान्यांनी मागील थकीत एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून स्वाभिमानाने आंदोलन केले आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली उदगीरी कारखान्यांवरून प्रारंभ झाला. त्यानंतर … Read more

साखरेच्या दराने ओलांडला 3500 चा टप्पा

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक बाजारात साखरेचे वाढलेले दर चढेच राहत आहेत. साखर दराने आता 3500 रुपयांचा टप्पा पार केला असून अनेक साखर कारखान्यांची साखर 3600 रुपयांपर्यंत विकली जात आहे. येत्या दोन महिन्यात सणासुदीचे दिवस असल्याने साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भविष्यात साखरेची चणचण लक्षात घेता वायदेबाजार फ्युचर … Read more

भारतातील साखर ब्राझीलला जाणार ; व्यापाऱ्यांनी केली निर्यात करारावर स्वाक्षरी

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने ब्राझीलबरोबर साखर निर्यातीचा करार केला आहे. शिपमेंट तयार होण्याच्या पाच महिने आधी भारतीय व्यापाऱ्यांनी चिनी निर्यातीसाठी करार केला हे प्रथमच घडत आहे. हे शक्य झाले आहे कारण ब्राझीलमध्ये हवामानामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की यावेळी जगातील सर्वात मोठ्या ऊस उत्पादक आणि साखर … Read more

error: Content is protected !!