सोयाबीन मार्केट अस्थिर ; शेतकऱ्यांनी काय करावे ? कृषीतज्ञांचा सल्ला
हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे सोयाबीन मार्केट पाहता ते अस्थिर असल्याचे दिसून येते आहे. शेतकऱ्यांनी मात्र, दोन्हीबाजूंनी सुरक्षित राहण्यासाठी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ञांनी दिला आहे. मध्यंतरी सोयापेंड आयातीची चर्चा सुरु असतनादेखील सोयाबीनच्या दरात वाढ होत होती. पण आता हा निर्णय केंद्र सरकारने माघारी घेतला असताना देखील त्याचा परिणाम हा दरवाढीवर होत नाही. त्यामुळे … Read more