सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करा, दुबार पेरणीचे संकट टाळा, कृषी विभागाचा सल्ला

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यंदा मान्सून पाऊस यंदा वेळे आधी दाखल झालेला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणीची लगबग सुरु आहे. पुढील आठ दिवसात शंभर टक्के पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला गेलाय. बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीनची पेरणी –बीड जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल झालाय. –त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. परंतु … Read more

शेतकरी मित्रानो ! जाणून घ्या, खरिपातील ज्वारी लागवडीचे तंत्रज्ञान

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हंगामाच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. राज्यात खरीप हंगामात बहुतांशी कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन अशा पिकांची लागवड केली जाते. ज्वारी हे जगातील चार अन्नधान्याच्या पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात ज्वारी हे सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अन्नधान्याचे प्रमुख पीक मानले जाते. तसेच … Read more

यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्त

Yavatmal,

हॅलो कृषी ऑनलाईन : परवाना नसतानाही खतांचा अनधिकृतपणे साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाने एक कृषी सेवा केंद्र सील करण्याची कारवाई केली आहे. अडीच लाख रुपयांचा अनधिकृत इंग्लिश खतांचा साठा देखील या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. खरिपाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात अनधिकृत बियाणे व खत माफिया जिल्ह्यात सक्रिय झाले असतानाच पोलीस व कृषी विभागाने देखील त्यांच्या विरोधातील मोहीम … Read more

शेतकरी मित्रांनो तुम्हीही भात शेती करता का ? मिळू शकते दुप्पट कमाई, जाणून घ्या ‘फिश राईस फार्मिंग’बाबत

fish rise farming

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेती सोडून आता शेतकरी नवनवीन प्रयोग शेतामध्ये करीत आहे. अशीच एक अनोखी संकल्पनेबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत. याला तंत्रज्ञान म्हणून किंवा एक संकल्पना. ही संकल्पना म्हणजे फिश राईस फार्मिंग. नेमके काय आहे ही संकल्पना? फिश राईस फार्मिंग कशी केली जाते? याबद्दल या लेखात जाणून घेऊ. फिश राईस फार्मिंग … Read more

दुधाला मिळत असलेल्या कमी दरांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध टाकून व्यक्त केली नाराजी

हॅलो कृषी । अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या दुधाच्या कमी दारांच्या बाबतीतील निषेधात औरंगाबाद आणि अहमदनगरमधील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला. आज (गुरुवार दिनांक १७ जुन) पहाटे महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादकांनी दुधाला कमी दर मिळाल्यामुळे निषेध सुरू केला. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दूध खरेदीचे दर कोलमडले आहेत. ज्या शेतकऱ्याला त्यांच्या दुधासाठी … Read more

असे करा विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन, उत्पन्नात होईल वाढ

fertilizers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पिकांमध्ये जर अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागली तर अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खताची फवारणी केल्यासही खते प्रभावीपणे कार्य करतात.विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो. कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. — विद्राव्य खतेही घनरूप स्वरूपात असूनया खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून … Read more

पुण्यातील  संस्थेने लावला अनोख्या सोयाबीनच्या वाणाचा शोध,देईल हेक्टरी 39 क्विंटल उत्पादन 

Soyabean + Red Gram Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन :  शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र येथे पुणे शहरातल्या संस्थेने नवीन सोयाबीन वानाची म्हणजेच बियांची निर्मिती केली आहे.  पुणे येथील या संस्थेचे नाव आगरकर इन्स्टिट्यूट असे असून ते पुणे येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूट पैकी एक आहे. जे शेतकरी लोक सोयाबीनचे पीक नियमित घेतात त्यांच्यासाठी ही बातमी जास्त फायद्याचची ठरणार आहे. हेक्टरी 39 क्विंटल … Read more

शेतकरी मित्रांनो ! अशी ओळखा पिकातील अन्नद्रव्याची कमतरता

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रत्येक पिकाला नत्र , स्फुरद व पालाश या मुख्य तीन मुलद्रव्यांसह कॅल्सीयम ,मॅग्नीशिअम व गंधक या दुय्यम अन्न घटक व सुक्ष्म मुलद्रव्यांची निरोगी , जोमदार पीकवाढ व भरघोस उत्पादन घेण्यासाठी आवश्यकता असते .बऱ्याचदा आपल्याला पिकातील अन्नद्रव्याची कमतरता लक्षात येत नाही. त्यामुळे शेती उत्पादनात मोठी घट होते . प्रत्येक पिकाच्या पानांमध्ये दिसणाऱ्या … Read more

संत्री-मोंसबीतील फळगळ व फळसडीमागच्या ‘या’ अज्ञात शत्रुला वेळीच आवरा नाहीतर होईल मोठ नुकसान

orange

हॅलो कृषी ऑनलाईन: संत्रा, मोसंबी व इतर फळपिकांमधील फळगळ व फळसडी होण्यामागे फळमाशी कारणीभूत असते. फळमाशीच्या प्रादुर्भावा संबधित देश- विदेशातील विविध विद्यापिठांच्या संशोधनानुसार संत्रा तसेच इतर फळपिकांमध्ये ४०-८०% नुकसान एकट्या फळमाशीमुळे होत असल्याचे सिद्ध झाले आहे. फळमाशीवर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही. याच कारणामुळे फळं परिपक्कवतेच्या काळात संपुर्ण बागेत फळगळ व फळसड झाल्याचे पहायला मिळते. … Read more

शिवगामी, कटप्पा, बाहुबली बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामासाठी लगबग सुरु आहे. यंदा मात्र भंडाऱ्यात शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीती धानाचे वाण शेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. बऱ्याचदा प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील पात्रांची नावं अनेक वस्तुंना देण्याचा ट्रेंड गाजतो आहे. अशातच बाहुबली चित्रपटातील पात्रांच्या नावाचे धानाचे वाण धेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. बाहुबली, कटप्पा … Read more

error: Content is protected !!