औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा मृत्यू
हॅलो कृषी ऑनलाईन: कोरोनाची परिस्थिती, हवामानातील बदलामुळे शेतीचे नुकसान अशातच एका शेतकऱ्याला महावितरणच्या दुर्लक्षामुळे आपल्या पशुधनाला गमावण्याची वेळ आली आहे. औरंगाबादेत विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या ७-८ गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामास्थांकडून केली जात आहे. रोहित्रावरील विद्युत तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सात गाईंचा मृत्यू झाल्याची … Read more