पीक स्पर्धेतील विजेत्यांचा १ जुलैला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार सत्कार : दादा भुसे

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी दिनानिमित्त , खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘कृषी संजीवनी’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा समारोप कृषी दिनानिमित्त १ जुलै रोजी होणार आहे. तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार १ जुलैला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहेअशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप तसेच पीक स्पर्धा … Read more

शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास होणार तीन वर्षांचा कारावास राज्याच्या नवीन कृषी कायद्यात तरतूद

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आजही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. याच कृषी कायद्याला विरोध करत महाविकास आघाडी सरकार आता राज्यात नवीन कृषी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार नवीन कृषी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या कायद्याच्या तुलनेत राज्यातील शेतकऱ्यांना अधिक संरक्षण देण्यात येणार … Read more

प .महाराष्ट्रात पावसाअभावी शेतकरी चिंतेत

perani

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रत्येक वेळेस शेतकरी वर्ग हा मृग नक्षत्रात पेरणी ला सुरवात करतो. मृग नक्षत्राच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मूग, ज्वारी, उडीद, सोयाबीन, घेवडा या पिकांची पेरणी करतात.या वर्षी जून च्या सुरवातीला मुसळधार पाऊस पडला परंतु नंतर पावसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सतत दुष्काळी तालुके … Read more

जाणून घ्या डाएट मध्ये महत्वाचे स्थान असलेल्या काकडी लागवडीची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. आजच्या लेखात जाणून घेऊया काकडी लागवडीची माहिती… हवामान … Read more

राज्य वखार महामंडळा कडून मिळणार 59 गोदामांना बांधण्याची परवानगी

हॅलो कृषी ऑनलाईन : गोदाम आणि शेतमाल यांचे घनिष्ठ प्रकारचे नाते आहे. साठवणुकीच्या पुरेश्या साधनांअभावी शेतमाल पिकल्यानंतर तो त्यावेळेस बाजारात आणला गेल्याने अचानक पुरवठा वाढून मालाचे बाजार भाव पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड अशा आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागते. ही समस्या कमी करण्यासाठी सन 2020-21 या वर्षात राज्य वखार महामंडळा कडून 59 गोदामांना बांधण्याची परवानगी देण्यात … Read more

कृषी विभागामुळेच बियाणे टंचाई : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांना सोयाबीनसह इतर बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. त्याला कृषी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. एका ऑनलाईन खरीप परिषदेमध्ये ते शुक्रवारी बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी … Read more

Marigold Planting : जुलैमध्ये लागवड करा दिवाळीपर्यंत मिळेल भरपूर नफा ; झेंडू लागवडीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Marigold Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची (Marigold Planting) वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या … Read more

कृषिप्रक्रिया : सोप्या पद्धतीने तयार करा आल्यापासून सुठंची निर्मिती

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आले या पिकापासून प्रक्रिया करून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे ,सुंठ इत्यादी पदार्थ बनवले जातात. आजच्या लेखात सुंठ प्रक्रियेबाबत माहिती घेऊया. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, … Read more

दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करणार, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार: सुनील केदार

sunil kedar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते . या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं. याबाबत बोलताना सुनील केदार म्हणाले की, ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर मिळावा अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून करण्यात … Read more

‘कृषी संजीवनी’ मोहिमेअंतर्गत तांबवे येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रशिक्षण

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवनी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहीम एक जुलैपर्यंत … Read more

error: Content is protected !!