मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ; कसा कराल ऑनलाईन अर्ज ? ९५%मिळते अनुदान, जाणून घ्या

CM Solar Pump

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार असून साधारण पंपांचे सौर पंपामध्ये रुपांतर केले जाईल. नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे.ही योजना अटल … Read more

शेती करताय का? मग तुम्हीही मिळवू शकता दोन लाखापर्यंतचा पुरस्कार; जाणून घ्या

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील सुमारे 50 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षात असे दिसून आले आहे की सतत शेतीत होणारा तोटा यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जाताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार व शेतीच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या अनेक खासगी संस्था शेतकऱ्यांना … Read more

पंतप्रधान पीक विमा योजनेला राज्यात 23 जुलैपर्यंत मुदतवाढ ;जाणून घ्या महत्वाची माहिती

हॅलो कृषि ऑनलाईन : पंतप्रधान पिक विमा योजने संदर्भात महत्त्वाची माहिती आता पुढे आलेली आहे पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा कालावधी वाढवण्यात आला 23 जुलै पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातला प्रस्ताव कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्र शासनाकडे … Read more

महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र वाढीसाठी शरद पवारांकडून महत्वपूर्ण सूचना

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर मुबंई येथील सह्याद्री अतिथिगृहात, खासदार शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फलोत्पादन बाबत महत्वाच्या सूचना केल्या. या बैठकीबाबतची माहिती कृषिमंत्री दादा भूसे … Read more

सोयाबीन पिकावर दिसून येतोय खोडमाशीचा प्रादुर्भाव? असे करा व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : सद्यपरिस्थितीतसोयाबीन पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे यावर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी तील शास्त्रज्ञांनी अशा परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना संदर्भात पीक स दिला ल्लाआहे .पाहुयात यासंबंधी सविस्तर माहिती . प्रादुर्भावाची लक्षणे खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक लहान असताना सहज ओळखू येतो. सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे पंधरा ते वीस दिवसांच्या आसपास … Read more

जाणून घ्या, जनावरांच्या आहारात खनिजमिश्रणांचे महत्व

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन : खनिजद्रव्यांचे थोडक्यात महत्व काय असते याची माहिती आजच्या लेखात करून घेऊयात. खनिजमिश्रणे हि नवजात वासराच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची असतात. जनावरांच्या हाडांना बळकटी देण्याचे कार्य खनिज मिश्रणांमार्फत केले जाते. पचनासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खनिजद्रव्ये महत्वाचे कार्य करत असतात. खनिजमिश्रणे गर्भाशयातील वासराच्या वाढीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतात. खनिजद्रव्ये उदा. कॅल्शिअम व फॉस्फोरस हाडांच्या निर्माणासाठी … Read more

मध्यम, लघु व कृषी उद्योगासाठी च्या कर्ज व्याजाचा परतावा मिळणार

हॅलो कृषी ऑनलाईन :अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धरतीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत कृषी च्या संलग्न व पारंपारिक उपक्रम तसेच लघु व मध्यम उद्योग व उत्पादन तसेच व्यापार व विक्री या सेवा क्षेत्रासाठी वैयक्तिक आणि गट कर्ज घेतलेल्यांना कर्जाच्या व्याजाचा परतावा देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित लाभार्थी कुटूंबाचे आणि गटाचे … Read more

डाळिंबाचे फळ का तडकते ? काय कराल उपाययोजना ?

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र सध्याचे बदलते हवामान आणि इतर कारणांमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यासव माती परीक्षण याप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यासबागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते.मागील काही वर्षापासून पक्व होणाऱ्या डाळिंब फळावरतेलकट चट्टे … Read more

संत्र्यावर ‘तडक्या’ रोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकाला अमरावती मध्ये मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. मात्र सध्या संत्रा पिकावर “तडक्या” नावाचा रोग आलाय. त्यामुळे संत्रा पिकाची मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. कृषी विभागाकडून संत्रा पीक घेणाऱ्या उत्पादकांना योग्य मार्गदर्शन मिळावे अशी विनंती केली आहे . … Read more

शेतकरी मित्रांनो जाणून घ्या, वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळी तणनाशके

हॅलो कृषी ऑनलाईन : तणनाशक म्हणजे उपयोग नसणाऱ्या वनस्पती नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाणारे एक रसायन जे की पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जर तण येते त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी तणनाशक वापरले जाते. आज आपण कोणत्या पिकांसाठी कोणते तणनाशक व किती प्रमाणात वापरावे ते पाहणार आहोत. १. टोमॅटो – सामान्यतः टोमॅटो पिकामध्ये तनाची निर्मिती खुप प्रमाणात होते त्यामध्ये तुम्हाला … Read more

error: Content is protected !!