शेतकऱ्यांनो उसाचे क्षेत्र कमी करा पुढील हंगाम धोकादायक ; माजी आमदारांचे आवाहन

Manikrao Ambegaonkr

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी प्रतिनिधी येणारा 2022-23 चा ऊस गळीत हंगाम उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी धोकादायक असून शेतकऱ्यांनी ऊसाचे क्षेत्र कमी करावे ,कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घ्याव असे आवाहन मा .आ . माणिकराव आंबेगावकर यांनी केले आहे. येत्या हंगामात शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन घ्यावे की नाही ?ऊस समस्येबाबत समाधान काय ?या विषयावर रविवार 1 … Read more

ऊसापासून साखर नाही तर ‘हा’ आहे नवा पर्याय ; एका टनापासून मिळते 25 हजारांचे उत्पन्न, जाणून घ्या कुठे कराल संपर्क ?

Cane Jam

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो शेतकरी एखादे शेतीचे उत्पादन जास्त मिळाले की ते बाजरात विकण्यालाच जास्त प्राधान्य देतात. काही वेळेला मात्र या शेतीमालाला म्हणावा तसा दर मिळत नाही. नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी दरात माल विकावा लागतो. मात्र अशावेळी ‘कृषी प्रक्रिया ‘ हा चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. फळांपासून ज्यूस ,जॅम ,जेली ,लोणची असे अनेक पदार्थ करून बाजारात … Read more

शेतकऱ्यांनो अतिरिक्त उसाची उचल करायचीय ? मग ‘या’ नंबरवर द्या माहिती ;ऊसप्रश्नी सरकारचे नियोजन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्यामुळे मराठवाड्यासारख्या भागातही उसाचा पेरा मोठा झाला आहे. उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. यंदाचा ऊस हंगाम चांगलाच लांबला आहे. सध्याच्या प्रखर उन्हामुळे उसाची चिप्पाड शेतात होत आहेत. लवकरात लवकर उसाचे गाळप व्हावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास … Read more

कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असलेला ऊस गाळपाशिवाय शिल्लक राहणार नाही ;सहकार मंत्र्यांचे आश्वासन !

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यामध्ये गाळपाअभावी उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाच्या संदर्भात विधान परिषद सदस्य आ . बाबाजानी दुर्राणी यांनी सोमवार 21 मार्च रोजी विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडली . यावर सरकारच्या वतीने उत्तर देताना जिल्ह्यातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल .गाळपाविना ऊस शिल्लक राहणार नाही असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले … Read more

जैविक शेतीतून घेतले ऊसाचे एकरी 114 टन विक्रमी उत्पादन

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , जैविक शेतीचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सरकार देखील जैविक शेतीकडे वळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करीत आहे. एका शेतकऱ्याने एका एकर मध्ये तब्बल ११४मे. टन उसाचे यशस्वी उत्पन्न घेतले आहे. सेंद्रिय शेतीचे योग्य नियोजन करून फलटण येथील दऱ्याची वाडी येथील संदीप ज्ञानदेव कदम या शेतकऱ्याने ही किमया करून दाखवलेली आहे. … Read more

ऊस पिकात उत्पादन खर्च कमी केल्यास नफ्यात होईल वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस शेतीमध्ये कौशल्य आणि तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास श्रम , वेळ व पैशाची बचत होत उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना ऊस शेती परवडणारी ठरणार आहे ,त्यासाठी शेतकऱ्यांनी कौशल्य आधारित शेतीकडे वळावे असे प्रतिपादन प्रकल्प आत्माचे संचालक संतोष आळसे यांनी पाथरगव्हाण येथे कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात केले . परभणी जिल्ह्यातील … Read more

उसाच्या नवीन 3 जाती देतील बंपर उत्पादन ; आहेत रोग आणि कीड प्रतिरोधक , जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारत ऊस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऊस लागवडीतून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते, पण कधीकधी उसाच्या पिकात अनेक प्रकारचे रोग आढळतात.यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आम्ही ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय खास माहिती घेऊन आलो आहोत. पंतनगरच्या गोविंद … Read more

उसाचे पाचट जाळताय ? थांबा…! पाचट शेतात कुजवा आणि मिळवा भरघोस उत्पन्न

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याकडे बरेच शेतकरी ऊस तोडणी केल्यानंतर पाचट जाळून टाकतात.परंतु हे पाचट न जाळता ती कुजवल्यासकिंवा तिचा आच्छादन म्हणून वापर केल्यास ऊस उत्पादन वाढीसाठी तसेच मजूर आणि पाणीबचतीसाठी उपयोग होऊ शकतो. तसेच त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून एकरी उत्पादन वाढ होणे शक्‍य आहे. या लेखामध्ये आपण ऊस पाचट चे उपयोग पाहू. उसाच्या पाचटाचे … Read more

कृषी मूल्य आयोगाकडून एफआरपी तीन टप्प्यात देण्याची शिफारस; एफआरपीचा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असताना एफआरपी देण्याचा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने एफ आर पी तीन टप्प्यात देण्याची शिफारस केली आहे. या पर्यायाला शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी अगोदर विरोध केलेला आहे. ऊस नियंत्रण कायदा 1966 च्या कलम 3 नुसार जर विचार केला तर ही उसाची किंमत … Read more

सरकारच्या एफआरपीच्या निर्णयावरून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची नाराजी म्हणाले …

raju shetty

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एफआरपी मध्ये वाढ करण्यात आली आहे. या वर्षीच्या हंगामासाठी प्रतिक्विंटल 50 रुपयांची वाढ देण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोगाने सुचविलेल्या वाढीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र क्विंटल मागे पन्नास रुपयांची वाढ केल्याने शेतकरी नेते आणि ऊस … Read more

error: Content is protected !!