उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वापरला अनोखा फंडा ; 5 हजार साड्यांनी केले द्राक्षांना सुरक्षा कवच
हॅलो कृषी ऑनलाईन : देशात उष्णतेने आतापासून विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशु-पक्षी तर चिंतेत आहेतच, शिवाय पिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. कडक उन्हाळ्यात द्राक्षेही लवकर खराब होत आहेत, मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांनी उन्हापासून द्राक्षे वाचवण्यासाठी अनोखा उपाय शोधला आहे. निफाड तालुक्यातील विंचूर गावातील शेतकऱ्यांनी थेट सूर्यप्रकाश लागू नये म्हणून त्यांच्या द्राक्षबागा 1.25 … Read more