पावसाची ओढ, सोयाबीन पीक संकटात; तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण
हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला राज्यातल्या अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या केल्या. सोयाबीनचे पीक देखील चांगले आले. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाच्या ओढीने सोयाबीनचे उत्पन्न घटण्याची चिन्हे आहेत. वाशीम जिल्ह्याचा विचार करता वारला महसूल मंडळातील वाई, वारला, शिरपुटी, कृष्णासह 18 गावात पावसा अभावी … Read more