गजा – कृष्णाची दोस्ती तुटायची नाय…! महाराष्ट्रसह कर्नाटकात डंका असलेल्या बैलाचे स्केलेटन करणार जतन

हॅलो कृषी ऑनलाईन : मिरज तालुक्यातील कसबे डीग्रज मधील कृष्णा साईमते यांच्या गजा बैलाचे अटॅकने निधन झालंय. गजा बैलाचे वय 10 वर्ष 6 महिने होते. काही दिवसांपासून तो आजारी होता. मात्र अटॅक आला आणि गजाने गोठ्यातच प्राण सोडला. यामुळे मागील दहा वर्षांपासून कृष्णा साइमते आणि गजाची जिगरी मैत्री तुटली. एक टन वजन, सहा फूट उंची … Read more

शेतकऱ्यांनो पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं आहे ? उरले अवघे 30 दिवस, जाणून घ्या महत्वाच्या बाबी

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिप हंगामातील पिकांसाठी विशेष करुन धान, मका, बाजरी, कापूस यासह इतर पिकांचा विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. पीक विमा काढण्यासाठी आता 30 दिवसांची मुदत वाढवली आहे. मात्र, शेतकऱ्यांना पिकाची पेरणी केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये पीक विमा योजनेमध्ये अर्ज दाखल करावा लागेल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांनो आता मोबाईलद्वारे होणार पीक पाहणी

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : आता राज्यातील पीक पाहणीमोबाईल च्या माध्यमातून होणार आहे.यासाठी सरकारला टाटा ट्रस्ट विशेष मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करून देणार आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनची यशस्वी चाचणी सेलू, बारामती व पालघरच्या काही भागात करण्यात आली. या मोबाईल द्वारे पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे. त्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल. अप्लिकेशन … Read more

…म्हणून महाराष्ट्रात १ जुलैला साजरा केला जातो ‘कृषी दिन’

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात आज इकडे कृषी दिवस साजरा करण्यात येत आहे. राज्यात दरवर्षी 1 जुलैला कृषी दिवस साजरा करण्यात येत असून एक जुलै ते सात जुलै या दरम्यान कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. कृषी दिवस हा कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांनी कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मानार्थ … Read more

वाह रे पठठ्या ! हिमाचल प्रदेश प्रमाणे चक्क नाशकात फुलवली सफरचंदाची बाग

हॅलो कृषी ऑनलाईन: सफरचंद म्हंटल की साहजिकच आपल्याला हिमाचल प्रदेश आणि सिमला अशी स्थळ आठवतात मात्र नाशिक मधल्या एका २५ वर्षीय तरुणाने नाशिकमध्ये सफरचंदाची बाग फुलवली आहे. सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथील चंद्रकांत पंढरीनाथ ह्याळीज या तरुणाने द्राक्ष व डाळिंब शेतातील अनुभवाच्या जोरावर थेट सफरचंद लागवड आणि उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांपूर्वी … Read more

इस्त्राईलच्या धर्तीवर नियोजन करुन सिंचन क्षेत्रात वाढ करणार : जयंत पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. चालू वर्षी जिल्ह्यासाठी २४ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कयाधू खोऱ्यातील शिल्लक पाण्याचे नियोजन करून विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्यात येतील. इस्राईलच्या धर्तीवर नियोजन करून सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा … Read more

पीक स्पर्धेतील विजेत्यांचा १ जुलैला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार सत्कार : दादा भुसे

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी दिनानिमित्त , खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘कृषी संजीवनी’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा समारोप कृषी दिनानिमित्त १ जुलै रोजी होणार आहे. तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार १ जुलैला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहेअशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप तसेच पीक स्पर्धा … Read more

बोंबला ! आता हवामान खातं म्हणतंय ‘या’ तारखेनंतरच पावसाचं आगमन

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार आगमन करणाऱ्या पावसाने आता राज्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र आता मागील २ आठवड्यांपासून पाऊसच नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे आहे. तर काही ठिकाणी पेरण्या लांबल्या आहेत. त्यात भरीत भर म्हणजे … Read more

शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास होणार तीन वर्षांचा कारावास राज्याच्या नवीन कृषी कायद्यात तरतूद

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आजही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. याच कृषी कायद्याला विरोध करत महाविकास आघाडी सरकार आता राज्यात नवीन कृषी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार नवीन कृषी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या कायद्याच्या तुलनेत राज्यातील शेतकऱ्यांना अधिक संरक्षण देण्यात येणार … Read more

प .महाराष्ट्रात पावसाअभावी शेतकरी चिंतेत

perani

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रत्येक वेळेस शेतकरी वर्ग हा मृग नक्षत्रात पेरणी ला सुरवात करतो. मृग नक्षत्राच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मूग, ज्वारी, उडीद, सोयाबीन, घेवडा या पिकांची पेरणी करतात.या वर्षी जून च्या सुरवातीला मुसळधार पाऊस पडला परंतु नंतर पावसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सतत दुष्काळी तालुके … Read more

error: Content is protected !!