‘या’ कंपनीचे कोबी -फ्लॉवरचे बियाणे निघाले बोगस ; शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाची अनियमितता ,लॉकडाऊन यामुळे आधीच शेतकरी डबघाईला आला आहे. अशातच भर की काय म्हणून बियाणे कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. मागील खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले होते. आता वाशीम इथे देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातल्या आसरा पार्डी येथील एका शेतकऱ्याने यावर्षी पत्तागोबी आणि फ्लॉवर चे बियाणे … Read more

मत्स्य उत्पादकांची होणार भरभराट ; जाणून घ्या ‘लाईव्ह फिश कॅरियर सिस्टीम’ नेमकी काय?

Fisherman Insurance (Death)

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात खवैय्यांची काही कमी नाही. मासे खाणाऱ्यांसाठी आता एकदम फ्रेश मासे उपलब्ध होऊ शकतात. तसेच मत्स्यउत्पादक शेतकऱ्यांना देखील या माशांकरिता चांगली किंमत मिळू शकते. लुधियाना येथील संस्थेने एक अशी यंत्रणा तयार केली आहे ज्याद्वारे जिवंत माशांची वाहतूक करता येते. ताजे मासे थेट ग्राहकांपर्यंत पोहचवले जाऊ शकतात. नक्की काय आहे तंत्रज्ञान … Read more

अफगाण वर तालिबान्यांचा कब्जा ; झळ मात्र सोलापुरातील शेतकऱ्यांना, केळीच्या दरावरही होणार परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर नाट्यमयरित्या तालिबानने कब्जा केला आहे. याचे पडसाद भारतात देखील जाणवायला सुरू झाले आहेत. भारतातून अफगाणमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर आता चाप बसला आहे. सोलापुरातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील केळीच्या निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. … Read more

राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा; तब्बल 348 कोटी रुपयांची कर्जमाफी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. 2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणा-या राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार … Read more

अफगाण वर तालिबान्यांचा कब्जा ; फटका मात्र सोलापुरातील शेतकऱ्यांना

Banana Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर नाट्यमयरित्या तालिबानने कब्जा केला आहे. याचे पडसाद भारतात देखील जाणवायला सुरू झाले आहेत. भारतातून अफगाणमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर आता छाप बसला आहे. सोलापुरातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील केळीच्या निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. … Read more

साखरेच्या दरात २०० रुपयांनी वाढ

suger

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढत आहेत. याचा सकारात्मक परिणाम स्थानिक साखर विक्रीच्या दरावर होत आहे. गेल्या वर्षभरापासून क्विंटलला तीन हजार शंभर रुपयांच्या आसपास असणारे साखरेचे दर गेल्या पंधरा दिवसात वाढत जाऊन 3300 रुपये झाले आहेत. नजीकच्या काळात तीन हजार 500 रुपये पर्यंत दरात वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. … Read more

पंढरपुरात ६० किलो टोमॅटोला अवघा १५ रुपये दर ; शेतकरी हवालदिल

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलते वातावरण कोरोना या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच मोठ्या कष्टाने घेतलेल्या उप्तादनाला कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा डबघाईल आला आहे. नुकतेच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये याचा प्रत्यय आला आहे. एका शेतकऱ्याला टोमॅटोकरिता चक्क १५ रुपये इतका कमी दर मिळाला आहे. याबाबत मिळालेली अधिक … Read more

पुढील 10 दिवसात अंड्याचे दर वाढण्याची शक्यता ; ‘ही’ आहेत करणे

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यातही मागील वर्षी पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आता यावर्षी पोल्ट्री व्यावसायिकांना कुक्कुटपालनासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. सोयाबीनच्या वाढत्या किमतींचा परिणाम पाहता 1.5 दशलक्ष टन सोयाबीन आयात करण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असूनही पोल्ट्री उत्पादक … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! जागतिक बाजारात कापसाचे दर 7 वर्षांच्या उच्चांकावर

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो जर यंदा तुम्ही तुमच्या शेतात कपाशीची लागवड केली असेल तर तुम्हाला कपाशीचा चांगला दर मिळवू शकतो. बऱ्याच वर्षानंतर यंदा कापूस शेतकऱ्यांचा चांगले दिवस आले आहेत. जागतिक बाजारपेठेत कापसाचे दर वाढले आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय कापूस उत्पादकांना चांगला भाव मिळत आहे. 2020-2021 मध्ये 2019 -20 च्या तुलनेत भारताची … Read more

परभणी जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन ; मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यातून 17640 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यात चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा व पाण्याअभावी माना टाकणाऱ्या पिकांना जीवनदान देत तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले असून बुधवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. यावेळी तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाची नोंद झालीयं . जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये 17 ऑगस्ट दुपारी 2 वा.पासून … Read more

error: Content is protected !!