‘या’ कंपनीचे कोबी -फ्लॉवरचे बियाणे निघाले बोगस ; शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी
हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाची अनियमितता ,लॉकडाऊन यामुळे आधीच शेतकरी डबघाईला आला आहे. अशातच भर की काय म्हणून बियाणे कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. मागील खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले होते. आता वाशीम इथे देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातल्या आसरा पार्डी येथील एका शेतकऱ्याने यावर्षी पत्तागोबी आणि फ्लॉवर चे बियाणे … Read more