तौक्ते वादळात शेतकऱ्यांचे नुकसान ; जाणून घ्या कसा केला जातो नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा? कशी मिळू शकते आर्थिक मदत
हॅलो कृषी ऑनलाईन :अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवला आहे. मात्र या वादळामुळे राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेताची दैना उडाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक या वादळामुळे हिरावून गेले आहे. आंबा, नारळ, फणस, केळी, ऊस, उन्हाळी, भुईमूग, कांदा ,टोमॅटो, वांगी, कारली, दोडका, आदी पिकांना याचा फटका बसलाय. या वादळाने राज्यभर शेडनेट, पॉलिहाऊसचे नुकसान झाले. … Read more