शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवरच गुन्हे दाखल करावेत: नाना पटोले
हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिंदे फडणवीस सरकावर शेतकऱ्यांच्या अनके मुद्यांवरून विरोधक टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होताच राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, शिंदे सरकराच्या काळात … Read more