राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा आगमन केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळला आहे.गुरुवारी मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याना मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. Severe weather warning issued by IMD … Read more